ठाणे जिल्ह्यातील सर्वच महापालिकांना दैनंदिन पाणी पुरवठा करणारे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणच्या औद्योगिक क्षेत्राला (एमआयडीसी) पाणी पुरवठा करणारे धरण या आधी ९ ऑगस्टला पूर्ण क्षमतेने भरले होते. ...
राज ठाकरे हे खासगी कार्यक्रमानिमित्त ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी ठाण्यातील मामलेदार मिसळची सहकुटुंब चव चाखली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मत व्यक्त केले. टोलमुक्ती आंदोलन हे काय घरचे सत्यनारायण होते का?, ती लोकांसाठी केलेली गोष्ट होती. त् ...