उल्हासनगरच्या नागरिकांना गरजेपेक्षा दुप्पट पाणीपुरवठा होत असूनही निम्म्या शहरात दोन दिवसांनी तेही अर्धा तास पाणी मिळत असल्याने परिस्थिती पुन्हा गंभीर बनली आहे. ...
पाणीगळती, चोरी, वितरण व्यवस्था भक्कम करतांनाच ठाणेकरांना येत्या काळात २४ बाय सात म्हणजेच आठवड्याचे सातही दिवस २४ तास पाणी देण्यासाठीचे नियोजन करण्यास ...
घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने राज्य शासनाच्या सर्व प्रशासकीय कार्यायालयांना ८ ते १४ एप्रिल दरम्यान ...
ज्या जागेवर पोलीस ठाणे नको म्हणून झालेल्या विरोधातून दंगल उसळली आणि दोन पोलिसांना ठेचून मारण्यात आले होते. नंतर जाळण्यात आले होते. त्या जागेवर अखेर पोलीस ...
मीरा-भार्इंदर महापलिकेने शहरात बांधलेले एकमेव क्रीडा संकुल तीन वर्षांपासून अर्धवट कामामुळे खुले होऊ शकलेले नाही. सध्या ही कामे पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर ...
कोकणात जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेसबरोबरच पॅसेंजर ट्रेनला मध्य रेल्वेच्या दिवा-रोहा हद्दीतून जावे लागते. मात्र, उपलब्ध असलेला एकेरी मार्ग आणि त्यामुळे दिवा ते रोहा अंतर पार करण्यास ...
ठाण्याच्या विविध भागात रस्ता रुंदीकरणाची मोहीम जोरात सुरू आहे. यात बाधित होणाऱ्यांमध्ये एकच व्यक्ती आहे. मात्र, तिने तीन ते चार ठिकाणी बाधित झाल्याचे पुरावे ...