पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
मीरा- भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० आॅगस्टला मतदान होणार आहे. २१ आॅगस्टला मतमोजणी होईल. शनिवारपासून आचारसंहिता ...
ई-मेल हॅक करून ठाण्यातील टेक्सन प्रा. लि. कंपनीला ३२ लाख ३५ हजार ५६५ रुपयांचा चुना लावल्याची घटना घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यांतील शेतकऱ्यांची खरेदी खते तयार करून जमीन विक्रीची किंमत थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करणे सुरु झाले. ...
माळशेज घाटाकडे जाणार रस्ता खचल्यानं दोन्ही दिशेकडील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे हा रस्ता खचल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ...
माळशेज घाटात कोणत्याही क्षणी दरड कोसळण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलिसांनी पर्यटकांना माळशेज घाटात न जाण्याचं आवाहन केले आहे. ...
अंबरनाथ येथील एका लॉजवर ठाण्याच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने गुरुवारी रात्री छापा टाकून लॉजमालकासह चौघांना अटक केली. ...
ठाणे पॅटर्नप्रमाणे सर्व महापालिकांसाठी त्याची मागणी करता येईल, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी नियोजन भवन सभागृहात ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सांगितले. ...
मलनि:सारण योजना आता ठाणे महापालिकेने केंद्राच्या अमृत अभियानांतर्गत राबवण्याचा निर्णय घेतला आहे ...
अर्थक्रांतीची सुरूवात झाल्याचे सांगून अशा प्रकारची करप्रणाली तयार करणारा भारत हा एकमेव देश असल्याचा दावा केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी केला ...
तोंडी परीक्षा बंद करण्याच्या राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या निर्णयाचे ठाण्यातील शैक्षणिक वर्तुळातूनही स्वागत होत आहे. ...