नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
अंबरनाथ पालिकेची ३ आॅगस्ट रोजी झालेली सर्वसाधारण सभा रद्द करून ती ९ आॅगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. या नव्या सभेमध्ये प्रशासनाचे दोन विषय वाढवण्यात आले आहे. ...
माजी सैनिकांच्या कुटुंबाच्या स्वावलंबनासाठी प्रत्येक एमआयडीसीमध्ये राखीव भूखंड ठेवा, अशी मागणी माजी सैनिक सुभाष पाटील यांनी मुख्यमंत्र्यासह राज्यपाल, पालकमंत्री यांच्याकडे केली आहे. ...
बदलापूर पालिका अधिका-यांनी माहितीच्या अधिकाराखाली मागितलेली माहिती देण्यास चालढकल केल्याप्रकरणी पालिकेला दंड ठोठावला आहे. माहिती देण्यास नकार देणा-या अधिका-याला हा दंड केला आहे. ...
केडीएमसीच्या नेतिवलीतील इंग्रजी माध्यमाच्या प्रबोधनकार ठाकरे शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षकांअभावी नुकसान होत आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन महिने उलटल्यानंतर विद्यार्थ्यांना ...
ब्रिटिशांनी दुस-या महायुद्धात एरोड्रोमसाठी घेतलेल्या शेतजमिनी स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली, तरी परत दिल्या जात नसल्याने सरकारविरोधात नेवाळी जमीन बचाव आंदोलन समितीने २२ जूनला आंदोलन केले. ...
केडीएमसीतील अधिकारी मानसिक त्रास देत आहेत. महापालिका प्रशासन त्यांना पाठीशी घालत आहे. तसेच राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व भाजपाच्या पदाधिकाºयांनी माझ्यावर हल्ला केला होता ...
सत्ताधारी शिवसेना-भाजपा यांच्या आपापसांतील लाथाळ्या व श्रेयवादासाठी चाललेली कुरघोडी याला फारसे महत्त्व न देता नागरिकांच्या हिताची जबाबदारी आपली असल्याचे भान ठेवत आमचा पक्ष काम करत आहे. ...
केडीएमटीने फेब्रुवारीमध्ये पश्चिमेला रेल्वे स्थानकाबाहेरून दोन मार्गांवर रिंगरूट बससेवा सुरू केली होती. मात्र, रस्त्यांच्या कामांमुळे बंद पडलेले हे मार्ग आता पुन्हा सुरू करावेत, अशी मागणी खुद्द केडीएमटीचे सभापती संजय पावशे यांनी व्यवस्थापक देविदास टे ...