मुंबईप्रमाणेच ठाण्यालाही मुसळधार पावसाने मंगळवारी झोडपून काढल्यामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी जिल्हा प्रशासनाला दिले. ...
एमआयडीसी फेज-२ मधील अर्बट क्राऊन या औषध बनवणाऱ्या केमीकल कंपनीमध्ये रसायनाचा पावसाच्या पाण्याशी संपर्क होऊन अचानक धूर झाल्याने कर्मचा-यांची एकच धावपळ झाली. ...
ठाणे : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने मंगळवारी रौद्र रूप दाखवत ठाणे जिल्ह्यास झोडपून काढले. मंगळवारी दिवसभरात ठाण्यात तब्बल २८९ मिमी पावसाची नोंद झाली. पावसाच्या तडाख्यात कळव्यातील मुकंद कंपनीजवळ तिघे बुडाल्याचे वृत्त आहे. ठाणे-मुंबई रेल्वे वा ...
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मंगळवारी रौद्ररूप धारण केले. हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गांवर पाणी साचल्याने लोकल वाहतूक ठप्प झाली होती. ...
स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत शालेय शिक्षण विभाग राज्यातील शाळांत ‘स्वच्छ भारत पंधरवडा’ साजरा करणार आहे. स्वच्छता हे काम नसून ती एक चांगली सवय आहे. या भूमिकेतून १ ते १५ सप्टेंबर या काळात स्वच्छ भारत पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. ...
मंगळवारच्या धुवाँधार पावसाने ठाणे शहराला अक्षरश: झोडपले. दिवसभर सुरु असलेल्या या मुसळधार पावसामुळे २६ जुलै २००५ च्या आठवणी ताज्या झाल्या आणि ठाणेकरांच्या काळजाचा ठोकाच चुकला. ...
वसई विरार महापालिकेने आपल्या कार्यक्षेत्रात आगीच्या धोक्यांना प्रतिसाद आणि अग्नीशमन योजना यांची माहिती भारताचे नियंत्रक आणि महालेखापरिक्षक (कॅग) यांना दिली नसल्याची बाब उजेडात आली आहे. ...
डोंबिवली शहर आणि २७ गावांमध्ये सोमवार रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाची मंगळवारीही संततधार कायम होती. दुुपारी ४ नंतर सोसाट्याचा वारा आणि पाऊस, यामुळे जीवन विस्कळीत झाले. ...
दीड, तीन दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर मंगळवारी पाच दिवसांच्या बाप्पांना भक्तांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. शहरात मुसळधार पाऊस कोसळत असला; तरी विसर्जन मात्र उत्साहात पार पडले. ...
ठाणे : मंगळवारी दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे कळवा, वागळे इस्टेट आणि कोरम मॉल येथील नाल्याचा परिसर अशा वेगवेगळया भागातून तिघेजण बुडाले. तिघांपैकी रजिना शेख (३२, रा. कळवा) आणि शाहीद शेख (२८, रा. रामनगर) या दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर नितिन कंप ...