कल्याण डोंबिवली महापालिकेची सध्या आर्थिक कोंडी झाली असून हा विषय थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचला असला तरी महापालिकेने गेल्या वीस वर्षात २ हजार ४९७ कोटी रुपये विविध विकास कामांवर खर्च केले आहेत, असा दावा प्रशासनाने केला आहे. या दोन्ही शहरांमधील नागरी ...
अंबरनाथ, बदलापूर आणि डोंबिवलीतील रासायनिक कारखान्यातून सोडण्यात येणाºया सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना राष्ट्रीय हरीत लवादाने ठोठावलेला दंड सर्वोच्च न्यायालयाने कामय ठेवला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद म ...
दुग्धविकास विभागाची ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील सात हेक्टर जागा मदर डेअरी फ्रूट अॅन्ड व्हिजेटेबल या राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या सहयोगी कंपनीला हस्तांतरित करण्यात आली. ...
दोन दिवसांपूर्वी कल्याणमधील लोकलमध्ये प्रवाशाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ लोकमतच्या हाती लागला होता. लोकमतनं दाखवलेल्या त्या व्हिडीओची दखल रेल्वे प्रशासनानंही घेतली आहे. कल्याणमधल्या धावत्या रेल्वे गाडीत बसण्याच्या जागेवरून वाद करून प्रवाशाचा गळा ...
विजेची वायर अंगावर पडून मृत्युमुखी पडलेल्या जितेंद्र तिवारीच्या कुटुंबीयांना महावितरणतर्फे अवघ्या ५० हजारांचे अर्थसहाय्य करण्यात आले असून ही तर त्या दु:खी कुटुंबीयांची थट्टा आहे. ...
एका मुलीला देहव्यापार व्यवसायात ढकलणा-या 44 वर्षीय महिलेच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी महिलेनं या पीडित मुलीचं 16 वर्षांपूर्वी अपहरण केले होते. मीरा रोड येथील ही घटना आहे. ...
आॅक्सिजनअभावी बळी गेलेल्या उत्तर प्रदेशातील गोरखपूर, फारुखाबाद अन् राज्यातील नाशिकच्या रुग्णालयापाठोपाठ ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू विशेष उपचार कक्षात इन्क्युबेटरची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यांत अत्यवस्थ अ ...
केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांची लाचलुचपत विभाग (एसीबी) कडून गेल्या दोन महिन्यांपासून चौकशी सुरू असल्याची माहिती ही माहिती अधिकारात अखेर उघड झाली आहे. केडीएमसीने घरत यांच्या चौकशीची माहिती दडवल्याचा आरोप तक्रारदार सुलेख डोण यांनी केला आहे. ...
कोणत्याही साहित्याची केवळ लाट असून चालत नाही. त्यामागे विचार असेल तरच तो लेखक व ते साहित्य टिकते. वरवरची निर्माण होणारी वादग्रस्तता ही माध्यमे तयार करतात. ज्ञानपीठविजेते भालचंद्र नेमाडे यांचे साहित्य समजून न घेता ते काय बोलतात, याचा अर्थ काढून वाद नि ...