केवळ पादचारी पूलच नव्हे, तर मुंबईतील अनेक स्थानकांतील अरुंद जिन्यांमुळेही चेंगराचेंगरी होण्याची भीती टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सने केलेल्या अभ्यास अहवालात व्यक्त केली होती. ...
ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि भिवंडी परिसरांतील शेकडो गुंतवणूकदारांना करोडो रुपयांना गंडा घालून पसार झालेल्या मैत्रेयच्या संचालकांना पकडण्यासाठी ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने दोन पथकांची निर्मिती केली आहे. ...
आॅनलाईनने भरलेले वीज बील एमएसईबीमध्ये जमा न होता त्या रक्कमेचा स्वत:च्या फायद्यासाठी अपहार केल्याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात सॉफ्टवेअर देणारा रोहित खोसे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...
इंग्रज राजवटीतील सुमारे सात पूल आजही जिल्ह्यात तग धरून उभे आहेत. एक शतकापेक्षा अधिक काळापासून असलेल्या या पुलांवर आजही रहदारी आहे. मात्र, तीन पूल अवजड वाहनांसह हलक्या वाहनांसाठीदेखील बंद केले आहेत. परंतु, तरीही लोकांची त्यावरून येजा सुरूच आहे. ...
ऐन नवरात्रीच्या पावनपर्वात आणि विजयादशमीच्या तोंडावर प्रभादेवी (एल्फिन्स्टन रोड) रेल्वे स्थानकावरील पादचारी पूलावरील अपघाताची घटना संपूर्ण समाजाला अस्वस्थ करणारी आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि परिसरात विजयादशमीनिमित्ताने होणारे आपले सर् ...
मीरा-भार्इंदरमधील वाहुतकीच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्यांच्या दुरुस्तीत वाटमारी करुन निकृष्ट दर्जाचा वापर केला जात असल्याने आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी त्याला चाप लावून त्याची दुरुस्ती योग्य पद्धतीने करण्याची सक्त ताकीद अधिकारी व कंत्राटदारांना दिल्यान ...