आपले जगणे तंत्रज्ञानामुळे इतके बदलले आहे तर गाणे ही बदलणारच. ही वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे. जुन्या काळातील संगीत हे चांगले होते. हे विधान मला पटत नाही. ...
मागील 15 वर्षांपासून वाहतूक कोंडीचा सामना करत असलेल्या कोपरी उड्डाणपुलाच्या कामाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. या पुलाच्या कामाचा खर्च कोणी करावा यावरून मतभेद होते. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेमार्फत गांधी जयंतीच्या निमित्ताने सोमवारी शहरात स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पालिकेने स्वच्छतेसाठी निश्चित केलेल्या तारांकित मानांकनानुसार एकूण ४१ गृहनिर्माण संस्थांसह १५ शाळांची निवड करण्यात आली. ...
मुंबई वरळी येथे नुकत्याच पार पडलेल्या 27 व्या ऑल इंडिया जी. वी. मावळकर शूटिंग चॅम्पियनशीप 50 मीटर फ्री पिस्टल इव्हेंटमध्ये डोंबिवलीतील विकास शिवाजी पोटे या तरुणाने सुवर्ण कामगिरी केली आहे. ...