जिल्ह्यात आधीच कोरोनाच्या रूग्णांची भर पडत असून त्यात वातावरणातील बदल दुषीत हवामानाला कारणीभूत ठरत आहे. ठाण्यासह कल्याण, उल्हासनगर आदीं शहरांसह जिल्ह्यातील बहुतांशी गावपाडय़ात शनिवारी सकाळपासूनच ढगाळलेले वातावरण व दमट हवामान आहे. ...
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि लहान मुलांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी एमएमआर क्षेत्रातील सर्व महानगरपालिका आयुक्तांना दिल्या. ...
चेंबूरच्या लालडोंगर भागात राहणाऱ्या बाबूराव प्रल्हाद सावंत (३०) या तरुणाने ठाण्यातील मासुंदा तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी समोर आली. ...
जिल्ह्यातील पाच लाख 10 हजार 301 मतदार स्थलांतरीत झालेले, छायाचित्र नसल्याच्या कारणांखाली मतदार यादीतून वगळ्यात आले आहे. आता जिल्ह्यात यामध्ये नव्याने एक लाख 70 हजार 699 मतदारांची नोंदणी झाली आहे. ...
भिवंडी शहरातील स्व राजीव गांधी उड्डाणपुलाची दुरावस्था झाल्याने महापालिका प्रशासनाने तब्बल सात कोटी रुपये खर्च करत उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. ...