शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
4
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
5
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
6
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
7
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
8
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
9
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
10
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
11
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
12
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
13
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
14
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
15
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
16
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
17
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
18
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
19
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
20
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...

ठाणे जिल्ह्यात साडेआठ हजारपार बाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 5:20 AM

सोमवारी ३९८ नवे रुग्ण : १४ जणांचा मृत्यू

ठाणे : सोमवारी जिल्ह्यातील ठाणे, मीरा भार्इंदर आणि नवी मुंबई महापालिका हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली. दिवसभरात जिल्ह्यात ३९८ बाधितांसह १४ मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांचा आकडा आठ हजार ६६५ तर मृतांची संख्या २७० वर पोहोचली आहे.

सोमवारी ठाणे महापालिका क्षेत्रात १६४ बाधितांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा तीन हजार १९६ तर मृतांचा ९४ वर पोहोचला. नवी मुंबई महापालिकेत ८० रुग्णांच्या नोंदीसह दोन जणांचा मृत्यू झाल्याने बाधितांचा आकडा दोन हजार २८४ तर, मृतांची संख्या ७५ वर पोहोचली आहे.

कल्याण डोंबिवलीत ६२ रुग्णांसह दोघांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या एक हजार ९६ तर मृतांचा आकडा ३१ इतका झाला. मीरा भार्इंदरमध्ये १९ रुग्णांच्या नोंदीसह दोघांच्या मृत्यूने बाधितांचा आकडा ७५७ तर मृतांचा आकडा ३१ वर गेला आहे. भिवंडीमध्ये १८ रुग्णांची तर चौघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांचा आकडा १६५ तसेच मृतांचा आकडा ११ झाला आहे.

उल्हानगरमध्ये २० रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांचा आकडा ३८० झाला. बदलापूरमध्ये चार रुग्णांची नोंदीने बाधितांचा आकडा २२९ झाला. अंबरनाथमध्ये २२ रुग्णांसह दोघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ठाणे ग्रामीण भागात १० रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांचा आकडा ३७१ झाला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस