शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
6
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
7
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
8
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
9
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
10
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
11
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
12
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
13
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
14
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
15
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
16
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
17
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
18
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

ठाणे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या नऊ हजारी; आणखी १३ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2020 5:07 AM

ठाणे महापालिका हद्दीत १०४ नवे रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णांचा आकडा तीन हजार ३०० वर गेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्याने मंगळवारी नऊ हजारांचा टप्पा ओलांडला. मंगळवारी ३९७ नवे रुग्ण सापडले असून १३ जणांचा मृत्यू झाला. यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नऊ हजार ६२ झाली असून मृतांची एकूण संख्या २८३ वर पोहोचली आहे. सर्वाधिक रुग्ण संख्या ही ठाण्यामध्ये १०४ इतकी असून शहरात सर्वात जास्त ४ जण दगावले आहेत. ठाणे ग्रामीण आणि उल्हासनगरमधील एकूण रुग्णांनी चारशेचा तर अंबरनाथ येथील एकूण रुग्णांनी दोनशेचा आकडा पार केला.

ठाणे महापालिका हद्दीत १०४ नवे रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णांचा आकडा तीन हजार ३०० वर गेला आहे. चौघांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या ९५ वर गेली आहे. मंगळवारी ६५ जणांनी कोरोनावर मात केली. या खालोखाल नवी मुंबईत ९३रुग्णांचे निदान झाल्याने तेथील एकूण रुग्ण संख्या दोन हजार ३७७ वर गेली आहे. कल्याण डोंबिवलीत नवीन ७१ रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहे.

केडीएमसीतील एकूण रुग्णांची संख्या एक हजार १६६ इतकी झाली असून मृतांचा आकडा ३३ झाला आहे. ३४ नवीन रुग्ण हे ठाणे ग्रामीणमध्ये सापडल्याने एकूण रुग्णांचा आकडा ४०५ वर गेला आहे. तर एकाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ९ वर पोहोचला आहे. उल्हासनगर येथे नवे ३२ रुग्ण मिळाल्याने तेथील एकूण रुग्ण संख्या ४१२ झाली आहे. तर एकाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १२ इतका झाला आहे. मीरा-भार्इंदर, अंबरनाथ आणि भिवंडीत प्रत्येकी २० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तेथील अनुक्रमे एकूण रुग्ण संख्या ७७७ व २०८ आणि १८५ इतकी झाली आहे.

मीरा-भार्इंदर तेथे दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या ३३ इतकी झाली आहे. बदलापूर येथे सर्वात कमी नवीन ३ रुग्ण सापडल्याने एकूण रुग्ण संख्या २३२ वर पोहोचल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस