शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

राष्ट्र उभारणीसाठी युवकांच्या सहभागाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 4:42 AM

ठाणे : राष्ट्र उभारणीसाठी दिल्लीत देशभरातील १५ हजार युवकांसाठी '' राष्ट्रीय युवा संसद '' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. ...

ठाणे : राष्ट्र उभारणीसाठी दिल्लीत देशभरातील १५ हजार युवकांसाठी '' राष्ट्रीय युवा संसद '' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यात युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन पाठिंबा द्यावा, असे आवाहन दिल्लीचे कॅबिनेट मंत्री गोपाल राय यांनी ठाणे शहर आणि जिल्ह्यातील युवा, युवतींना रविवारी केले.

येथील ठाणे कॉलेजमध्ये '' देश की बात '' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भारत छोडो चळवळीचे स्वातंत्र्य सेनानी डॉ. जी.जी. पारीख यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम ठाणेकर युवकांसाठी पार पडला. १ ते ३ ऑक्टोबर या कालावधीत '' राष्ट्रीय युवा संसद '' पार पडणार आहे. राय संस्थापक असलेल्या '' देश की बात फाउंडेशन '' च्या नेतृत्वाखाली या संसदेचे आयोजन केले आहे. यासाठी युवा, युवतींनी योगदान देण्यासाठी राय यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केल्याचे आयोजक उन्मेश बागवे यांनी सांगितले. या कार्यक्रमात सुभाष तन्वर, अनिल हेरंंब यांनी सहभाग घेतला.