शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
2
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
5
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
6
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
7
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
9
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
10
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
11
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
12
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
13
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
14
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
15
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
17
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
18
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

बेघर झालेल्यांचा पालिकेवर मोर्चा; आयुक्तांना निवेदन सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 11:31 PM

ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांचा समावेश

उल्हासनगर : धोकादायक इमारतीमुळे बेघर झालेल्या नागरिकांनी विविध मागण्यांसाठी बुधवारी महापालिकेवर मोर्चा काढला. मोर्चात लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. आयुक्त सुधाकर देशमुख यांना मागण्यांचे निवेदन दिले.

उल्हासनगरमध्ये धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असून गेल्या महिन्यात नागरिकांच्या सुरक्षेसाठी तब्बल १३ इमारती रिकाम्या करण्यात आल्या. यामुळे शेकडो कुटुंबे बेघर झाली आहेत. मेहक इमारत कोसळून ३१ कुटुंबे रस्त्यावर आली असून त्यांच्यासह इतर धोकादायक इमारतींमधील नागरिकांनी विविध मागण्यांसाठी ३१ आॅगस्टपासून साखळी उपोषण सुरू केले. बेघर झालेल्यांनी महापालिका प्रशासनासह राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गोलमैदान ते महापालिका असा मोर्चा काढला. मोर्चात ज्येष्ठांबरोबरच लहान मुलेही सहभागी झाली होती.

शिष्टमंडळाने आयुक्त देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले. यामध्ये इमारतीचे पुनर्वसन करणे, प्रत्येक कुटुंबाला ५० हजार मदतस्वरूपात देणे, बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू करणे, इमारतीला चार चटईक्षेत्र देणे आदी प्रमुख चार मागण्या करण्यात आल्या आहेत. आयुक्तांनी सरकारी नियमानुसार मदत करण्याचे आश्वासन यावेळी दिले.