शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

एमआयडीसी कार्यालयाला गळती

By admin | Updated: October 13, 2016 03:47 IST

ठाणे जिल्ह्यातील कंपन्या आणि कारखान्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या कामगार उपायुक्त कार्यालयात सध्या पावसाच्या जलधारा सुरू असून इमारतीला

घोडबंदर : ठाणे जिल्ह्यातील कंपन्या आणि कारखान्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या कामगार उपायुक्त कार्यालयात सध्या पावसाच्या जलधारा सुरू असून इमारतीला लागलेल्या गळतीमुळे कर्मचाऱ्यांना काम करणे मुश्कील होऊन बसले आहे. एमआयडीसीला दरमहिना १ लाख ५५ हजार भाडे मोजूनही या कार्यालयावर पावसात काम करण्याची वेळ आली आहे. मागील तीन वर्षांपासून उद्भवलेल्या या परिस्थितीला जबाबदार कोण, असा सवाल कर्मचारी करत आहेत. याबाबत, एमआयडीसी कार्यालयाशी संपर्क साधला असता या इमारतीची लवकरच दुरु स्ती केली जाणार असून त्याचा प्रस्ताव तयार झाला आहे. पुढील पावसाळ्यात पाणीगळती होणार नाही, असे सांगण्यात आले. (वार्ताहर)पूर्वी कामगार उपायुक्त कार्यालय हे नुरीबाबा दर्गा येथे होते. सहा वर्षांपासून ते वागळे इस्टेट येथे स्थलांतरित झाले आहे. ही जागा एमआयडीसीच्या मालकीची आहे. सहा मजली असलेल्या या इमारतीत एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय, लेबर कोर्ट, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालय आणि सहाव्या मजल्यावर कामगार उपायुक्तांचे कार्यालय आहे. सहाव्या आणि पाचव्या मजल्यांना पावसाच्या पाण्याची झळ सोसावी लागत आहे. सहाव्या मजल्यावर झिरपणाऱ्या पाण्याचा फटका प्रदूषण कार्यालयालादेखील बसला असून प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर असलेला पीओपी स्लॅब पडलेला आहे. या पाणीगळतीची तक्र ार अनेकदा करूनही एमआयडीसी त्याकडे कानाडोळा करत आहे. पावसाळा संपल्यानंतर आर्थिक तरतूद करून इमारतीवर पत्र्यांचे शेड टाकले जाणार असल्याचे कामगार उपायुक्त कार्यालयातून सांगण्यात आले.