शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कल्याणमधील कोकण महोत्सवाने मिळाला संस्कृतीला उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 18:05 IST

रोजगारासाठी मुंबई-उपनगरात स्थायिक झालेला कोकणातील माणूस आपल्या लाल मातीचा गंध विसरत नाही. मुंबईत जन्म घेतलेली आजची पिढीही कोकणातील आपल्या गावावर तेवढेच प्रेम करते.

कल्याण - कोकण... नारळ-पोफळींच्या बागा, स्वच्छ समुद्रकिनारे. रोजगारासाठी मुंबई-उपनगरात स्थायिक झालेला कोकणातील माणूस आपल्या लाल मातीचा गंध विसरत नाही. मुंबईत जन्म घेतलेली आजची पिढीही कोकणातील आपल्या गावावर तेवढेच प्रेम करते. कल्याण पूर्वमध्ये कोळसेवाडीतील पोटे मैदानावर 19 ते 27 जानेवारी दरम्यान झालेल्या कोकण महोत्सवाने लाल मातीतील संस्कृतीला नवे कोंदण मिळाले. कोकण उत्कर्ष प्रतिष्ठानने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड महोत्सवाचे स्वागताध्यक्ष होते. 

पालखी मिरवणुकीने महोत्सव सुरू झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील जाणनले येथील कलामंच, केळवली- लांजाचे शक्ती तुरा डबलबारी यांची शाहिरी, शिवचक्र तीर्थ दशावतारी नाटक, बायकोचा बैल मालवणी नाटक, परळचे डबल बारी भजन, मंगलागौर आदी कार्यक्रम झाले. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम झाला. रविवारी शान कोकणची कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता झाली. कोकणातील संस्कृतीचे दर्शन घडविणारे देखावे विशेष आकर्षण होते. कुणकेश्वर मंदिराची हुबेहुब प्रतिकृती साकारण्यात आली होती. 

बिळवस (ता. मालवण) येथे शाळा सुरू करणारे माजी मुख्याध्यापक सूर्यकांत पालव यांच्यासह विविध क्षेत्रात कार्यरत कोकणातील सुपुत्रांना कोकण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  कोकणतील मेवा, मसाले, लोणचे, खाद्य पदार्थ यांना विशेष पसंती मिळाली. त्यातून बचत गटाच्या महिला व छोट्या व्यावसायिकांची लाखो रुपयांची उलाढाल झाली. 

 कोकणच्या कला, कलावंत यांना नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा महोत्सवातून प्रयत्न केला. माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील सर्व कोकण रहिवासी संघ, संघटना, मंडळे, त्यांचे पदाधिकारी, कोकणातील माणूस महोत्सवाच्या निमित्ताने एकत्र आला याचा आनंद आहे. - संजय मोरे, अध्यक्ष, कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान, कल्याण

टॅग्स :kalyanकल्याणkonkanकोकण