शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

Maratha Reservation: संविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार?- जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 16:51 IST

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांवर टीका करताना मराठा आरक्षणावरही भाष्य केलं आहे.

ठाणे : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांवर टीका करताना मराठा आरक्षणावरही भाष्य केलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना आव्हाड म्हणाले, हे सरकार काहीही करणार नाही. ते फक्त कधी धनगर समाजाच्या तर कधी मराठा समाजाच्या बाजूने डमरू वाजवत राहणार.आरक्षण हा संविधानाचा भाग आहे. ज्या सरकारमधील मंडळींचा संविधानालाच वैचारिक विरोध आहे ते आरक्षण काय देणार?, असा प्रश्नही आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरही ते म्हणाले, विकासाच्या, प्रगतीच्या मुद्द्यावर आपल्याला मतं मिळणार नाही हे पंतप्रधानांना कळून चुकलंय, तेव्हा मग यांना रामाची आठवण झाली, मंदिर वही बनाऐंगे पर तारीख नही बतायेंगे, 2019ची निवडणूक जवळ येतेय, सगळे मुद्दे हे आता आपल्या विरोधात आहेत हे समजल्यावर आता भावनिक मुद्द्यांना हात घालणे हा त्यांचा ठरलेला अजेंडा आहे. ठाणे शहरातील मूलभूत समस्या ठाणे महापालिकेने सोडविल्या नाहीत, आजही रस्ते, कचरा, पाणी, शौचालय यांसारख्या प्राथमिक प्रश्नांकडे पालिका दुर्लक्ष करत आहे, जुनंच ठाणे पालिकेला सांभाळत येत नाही, नवीन ठाणे कसे करणार? नवीन ठाण्याचे प्लॅंनिंग बिल्डरांसाठी आहे.नवीन ठाणे करायचे असेल तर आधी या बिल्डर्सला बाहेर काढा. नवीन ठाण्याची संकल्पना ही 10 ते 12 वर्षांपूर्वी झालेली आहे. आज ठाण्यात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, येत्या दोन महिन्यांत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवणार आहे, स्वतःचे धारण बांधता आले नाही. ठाणे महापालिकेची हद्द ठरली आहे मग नवीन ठाण्याचा प्रस्ताव कशासाठी आणलाय. हे सगळे प्लॅंनिंग कोणासाठी?, असा प्रश्नही जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJitendra Awhadजितेंद्र आव्हाडMaharashtraमहाराष्ट्र