शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

मृत्यूनंतरही कर्मचाऱ्याचा चार महिन्यांचा काढला पगार; मीरा- भाईंदर पालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 12:01 AM

भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड

- धीरज परबमीरा रोड : फेब्रुवारीमध्ये निधन झालेल्या मीरा-भार्इंदर महापालिकेतील एका कर्मचाºयाचा मार्च ते जून असा चार महिन्यांचा पगार काढण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारावरून मीरा-भार्इंदर पालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

मीरा-भार्इंदर महापालिकेत सुंदरम शेईगा हे सफाई कामगार म्हणून कायम सेवेत काम करत होते. भार्इंदरच्या भोलानगरमध्ये राहणाºया सुंदरम यांनी फेब्रुवारी महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. १३ फेब्रुवारी रोजी निधन झाल्यानंतर साहजिकच पालिकेच्या आस्थापना विभागाने त्या मृत कर्मचाºयाचा पगार काढणे बंद केले पाहिजे होते. परंतु, पालिकेच्या आस्थापना विभागासह अन्य संबंधित विभागानेही सुंदरम यांचा मार्च, एप्र्रिल, मे व जून अशा चार महिन्यांचा पगार दरमहा काढून त्यांच्या खात्यात जमा केला.

सफाई कामगार म्हणून सुंदरम यांचे मूळ वेतन ३७ हजार ७९४ रु पये इतके असले तरी कपात करून त्यांचे वेतन २८ हजार ९४ रु पये इतके होत असे. या अनुषंगाने चार महिन्यांत पालिकेने कर्मचाºयाचे निधन झाल्यानंतरही सुंदरम यांना काम केल्याच्या मोबदल्यात एक लाख १० हजार रु पये दिले असण्याची शक्यता आहे.

मुळात सुंदरम यांचा मृत्यू झाल्याची माहिती संबंधित विभागासह आस्थापना विभागास मिळाली नाही, यावर कुणाचाही विश्वास बसणे अवघड आहे. गंभीर बाब म्हणजे हजेरीपत्रकावर मृत कर्मचाºयाची स्वाक्षरी नव्हती, तर पगार काढला कसा? आणि स्वाक्षरी होती तर बनावट स्वाक्षरी करून पगार घेतला का? असे प्रश्न आता पालिका प्रशासनाला पडू लागले आहेत.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक