शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

आत्मभानातूनच होईल महिलांचे सबलीकरण!

By admin | Updated: January 2, 2017 03:39 IST

आत्मभाना शिवाय महिला सबलीकरण अशक्य असल्याचे मत आर.बी.एन.बी महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या प्राध्यापिका उज्वला जाधव यांनी व्यक्त केले

रविंद्र साळवे , मोखाडाआत्मभाना शिवाय महिला सबलीकरण अशक्य असल्याचे मत आर.बी.एन.बी महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या प्राध्यापिका उज्वला जाधव यांनी व्यक्त केले त्या मोखाडा महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मानवी हक्क व महिला सबलीकरण कार्यशाळेत बोलत होत्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या १२ व्या योजनेतून रयत शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थीनीसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० ते सायंकाळपर्यत चाललेल्या या कार्यशाळेत चार सत्रामध्ये अनक्रमे आरोहण संस्थेच्या आरोग्य समन्वयक माधुरी मुकणे, प्रा.डॉ. प्रज्ञा कुलकर्णी (जव्हार महाविद्यालय), आर.बी.एन.बी.महाविद्यालय श्रीरामपूरच्या प्रा.डॉ. उज्वला जाधव व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथील इंग्रजी विभाग तील प्रा.डॉ. नागार्जुन वाडेकर यांनी विद्यार्थीनीना उद्बोधित केले. माधुरी मुकणे यांनी आपल्या मार्गदर्शनात आदिवासी भागातील तरु णीचे आरोग्य, अल्पवयीन विवाह यातुन कुपोषित अपत्याचा जन्म होणे असे चक्र सुरु आहे. ते थांबविण्यासाठी तरुणींनी बाल विवाहास नकार द्यावा, असे आवाहन केले तर प्रज्ञा कुलकर्णी यांनी १९८७ साला पासून जव्हार, मोखाडा आदिवासी भागात नोकरीच्या निमित्ताने काम करीत असतांना आलेले अनुभव कथन केले. व्यसनाधिनता, बहुप्रसवा यामुळे येथील स्त्रिया गुलामिगरीत अडकलेल्या आहेत त्यांना स्वत: ला आपण बंधनात आहोत हे कळत नाही तोवर त्यांच्यामध्ये जागृती होऊ शकत नाही असे सांगितले. तर तिसऱ्या सत्रामध्ये डॉ.उज्ज्वला जाधव यांनी मलाला युसूफजाई, दीपा मलिक व सिध्दम्मा यांच्या उदाहरणातून आत्मभान ते सबलीकरण ही स्त्री सबलीकरणाची साखळी मांडली. त्याचप्रमाणे अखेरच्या सत्राचे वक्ते प्रा. नागार्जुन वाडेकर यांनी मानवी हक्क आणि यंत्रणा यांचे परस्पर स्वरुप उलगडून दाखवले. त्यामुळे अगदी खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वीपणे पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सी.डी.जैन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.डी.भोर, हे होते त्यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणा मध्ये विद्यार्थीनी नी वाचन करु न सजग व्हावे असे आवाहन केले तर या कार्यक्र माचे सफल नियोजन प्राचार्य डॉ.मढवी यांनी केले तसेच समन्वयक म्हणून प्रा. महाजन यांनी मोलाची जबाबदारी पार पाडली तर या कार्यक्र माचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.मगदुम यांनी पार पाडले.