शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न ऐरणीवर; उल्हासनगरात ऐन दिवाळी तोंडावर आली असतानाच कचऱ्याचे ढीग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 8:30 PM

ऐन दिवाळी तोंडावर आली असतानाच कचरा उचलण्यासाठी महापालिकेला मोठ्या अडथळ्यांना पार करावे लागत आहे. अशीच परिस्थिती दिवाळी सणादरम्यान राहिल्यास, शहरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

सदानंद नाईक -उल्हासनगर : खडी खदान येथील डम्पिंग ग्राऊंड ओव्हरफ्लो झाल्याने, कचऱ्याची गाडी खाली करण्यास जास्तीचा वेळ जात आहे. तसेच ऐन दिवाळी तोंडावर आली असतानाही नियमित कचरा उचलला जात नसल्याने, कचरा कुंड्या ओव्हरप्लो होऊन दुर्गंधी पसरली आहे. याबाबत उपायुक्त सुभाष जाधव व मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

उल्हासनगरातील कचरा नियमित उचलला जात नसल्याने, कचऱ्याच्या कुंड्या ओव्हरफ्लो होऊन दुर्गंधी पसरली आहे. गेल्या आठवड्यात आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ सुभाष जाधव यांनी मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांच्यासह स्थानिक आरोग्य निरीक्षक, मुकादम यांच्या सोबत काही भागाची पाहणी केली. यावेळी ओव्हरफ्लो झालेल्या कचरा कुंड्यां बाबत जाब विचारून कारवाई करण्याचे संकेत दिले होते. दरम्यान कॅम्प नं-५ येथील खडी खदान डम्पिंग ग्राऊंड ओव्हरफ्लो होत असून डम्पिंग पायथ्याशी चिखल निर्माण झाला आहे. कचऱ्याच्या गाड्या, डंपर खाली करण्यास कामगारांना जास्तीचा वेळ लागत आहे. याचा परिणाम कचरा नियमित व वेळेवर उचलला जात नसल्याने, कचरा कुंड्या ओव्हरफ्लो झाल्याचे चित्र शहरात निर्माण झाले आहे.

 

ऐन दिवाळी तोंडावर आली असतानाच कचरा उचलण्यासाठी महापालिकेला मोठ्या अडथळ्यांना पार करावे लागत आहे. अशीच परिस्थिती दिवाळी सणादरम्यान राहिल्यास, शहरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. गायकवाड पाडा परिसरातील डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याचे सफाटिकरण करणे गरजेचे झाले असून महापालिका निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे उपशहरप्रमुख व लढा कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी महापालिकेच्या धोरणावर टीका करून डम्पिंग वरील कचऱ्याचे सपाटीकरण करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. तसेच महापालिकेने वेळीच निर्णय घेतला नाही तर, शहरावर कचऱ्याचे मोठे संकट उभे राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरdumpingकचरा