शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

रस्त्यांवरील खाद्यपदार्थ सुरक्षित राहण्यासाठी जिल्ह्यातक्लिन स्ट्रिट फूड हब उपक्रम!

By सुरेश लोखंडे | Updated: June 26, 2023 20:26 IST

गाड्यांवरील खाद्यपदार्थ स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यासाठी जनजागृती करावी, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी दिले आहे.

ठाणे : पावसाळ्यात खाद्य पदार्थ सुरक्षित रहावे, यासाठी दक्षता घ्यावी. यासाठी क्लिन स्ट्रिट फूड हब उपक्रम सर्व महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यात यावा. गाड्यांवरील खाद्यपदार्थ स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यासाठी जनजागृती करावी, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी संबंधित िवभागान िदले आहे.

लाेकमतने ‘काेराेनानंतर हातगाड्यांवरील खाद्यपदार्थानाच ठाण्यात पसंती’ या मथळ्याखाली २३जूनराेजी वृत्तप्रसिध्द करून प्रशासनाचे लक्ष वेधले हाेते. त्याची दखल घेऊन अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी प्रशासनाला या रस्त्यांवरील खाद्यपदार्थ सुरक्षितेसाठी आज निदेर्श जारी केले आहे. यासाठी अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत सुरक्षित, पौष्टिक व आरोग्यदायी अन्न पदार्थासंदर्भात जिल्हास्तरीय समितीची बैठक आज जायभाये यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त व्यं.व. वेदपाठक, सहाय्यक आयुक्त दि. वा. भोगावडे, व्हि.एच. चव्हाण, गौ.वि. जगताप, अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. राम मुंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार पोवार, ग्राहक प्रतिनिधी गजानन पाटील, व्यापारी असोसिएशनचे प्रतिनिधी विजय ताम्हाणे, आहारतज्ज्ञ प्रिया गुरव आदी उपस्थित होते.

यंदाचे वर्ष हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक वर्ष आहे. मुलांना पौष्टिक खाद्य पदार्थ डब्ब्यात देण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा. यासाठी ईट राईट स्कूल या उपक्रमात जास्तीत जास्त शाळांनी सहभाग नोंदवावा. पावसाळ्यात रस्त्यांवरील गाड्यांवर स्वच्छ व सुरक्षित खाद्य पदार्थ मिळावेत, यासाठी खाऊ गल्ल्या आरोग्यदायी व स्वच्छ ठेवावेत. यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जनजागृती करावी. ईट राईट अंतर्गत कंपन्या, शासकीय कार्यालयातील उपहारगृहांचे स्वच्छता व दर्जासंबंधीचे प्रमाणीकरण करुन घेण्यात यावे. तसेच महिला व बालविकास विभागाच्या आश्रमशाळा, वसतीगृहांमध्ये खाद्य सुरक्षा व स्वच्छतेसंदर्भात प्रशिक्षण द्यावे आदी निर्देश जायभाये यांनी अधिकार्यांना आज जारी केले आहे.

 

टॅग्स :thaneठाणे