शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

दिघी-वाढवण बंदरसाठी प्रयत्न करणार - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 1:51 AM

येत्या काळात ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील औद्योगिकरण वाढविण्यावर भर दिला जाईल.

म्हसळा : कोकणाच्या विकासासाठी येथे बंदरांचा विकास होणे गरजेचे आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील दिघी आणि पालघर जिल्ह्यातील वाढवण येथील बंदरे पूर्ण व्हावीत, यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी येथे सांगितले. 

येत्या काळात ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील औद्योगिकरण वाढविण्यावर भर दिला जाईल. मात्र येथे रसायनमुक्त कारखानदारी येईल, याचा प्रयत्न केला जाईल, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. पंचायत समिती, बॅ. ए. आर. अंतुले भवन आणि म्हसळा येथील विज्ञान महाविद्यालयाचे बॅ. ए. आर. अंतुले विज्ञान महाविद्यालय असे नामकरण करण्याचा कार्यक्रम कोकण उन्नती मंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. तेव्हा ते बोलत होते.

कोकणात मागास राहिलेल्या ठाणे आणि रायगड जिल्ह्यांचा हवा तेवढा विकास होऊ शकला नाही. कोकण हे भाताचे कोठार आहे. येथे कृषी आणि मत्स्य व्यवसायाला मोठया प्रमाणात चालना मिळाली. आता येथे बंदरांचा विकास होणे गरजेचे आहे. कोकणातील दिघी बंदर आणि पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर विकसित होण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. माझ्या घरी खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत केंद्राच्या संबंधित मंत्र्यांशी चर्चा केली असल्याचे पवार यांनी सांगितले. रेवस- रेडी रस्ता लवकरच विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे आग्रह धरला जाईल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार