शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदर पुर्वेला कमी पाणी पुरवठा केला जात असल्याने नगरसेवक आक्रमक; आयुक्त घेणार बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 16:07 IST

"शहरातील नागरिकांमध्ये पाणी वाटपात भेदभाव करणे संतापजनक असून सत्ताधारी भाजपसह पालिका प्रशासन मात्र पाणी वाटपात भेदभाव करत आहे."

मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या तुलनेत भाईंदर पूर्वला कमी पाणी दिले जात असल्याने शहरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून पाणी देण्यात केला जाणारा भेदभाव तत्काळ दूर करावा. तत्काळ समान पाणी वाटप करावे, अशी मागणी शिवसेना नगरसेवकांनी केली आहे. (The corporator is aggressive as there is less water supply to Bhayander East)

भाईंदर पूर्व भागातील शिवसेना नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील, गटनेत्या नीलम ढवण, तारा घरत, दिनेश नलावडे, धनेश पाटील, वंदना पाटील, जयंतीलाल पाटील, अनंत शिर्के, स्नेहा पांडे, कुसुम गुप्ता, संध्या पाटील आदींनी आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह आयुक्त दिलीप ढोले यांची मंगळवारी भेट घेतली. 

यावेळी नगरसेवकांनी भाईंदर पूर्व भागात पाणी नेहमीच कमी येत असल्याच्या आरोपांचा पुनरुच्चार केला. या भागात दाट वस्ती असताना देखील पाणी मात्र कमी मिळते. पाण्याचा दाब कमी असतो. 

शटडाऊन झाल्यास दोन ते तीन दिवस पाणी येत नाही. मिळते तेसुद्धा अतिशय कमी दाबाने येते. त्यामुळे नागरिकांना सतत पाणी टंचाई सहन करावी लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून नगरसेवक म्हणून आम्ही सातत्याने महापालिकेस अर्ज विनंत्या करून देखील पालिकेने प्रश्न सोडवण्यास टाळाटाळ चालवल्याचा आरोप प्रवीण पाटील यांनी केला. 

शहरातील नागरिकांमध्ये पाणी वाटपात भेदभाव करणे संतापजनक असून सत्ताधारी भाजपसह पालिका प्रशासन मात्र पाणी वाटपात भेदभाव करत आहे, असे दिनेश नलावडे यांनी केला आहे. भाईंदर पूर्वेचा पाणि प्रश्न गंभीर असून जनता संतप्त आहे. यामुळे तत्काळ समान पाणी वाटप देऊन हा प्रश्न सोडवा, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. 

यासंदर्भात बोलताना आयुक्त दिलीप ढोले म्हणाले, पालिकेचा समान पाणी वाटपचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी १७ कोटींचा खर्च होणार आहे. तर पाण्यासाठी तुमची स्वतंत्र बैठक घेऊ, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरbhayandarभाइंदरWaterपाणीMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक