शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

CoronaVirus: ठाणे जिल्ह्यात १४७३ बाधितांसह ४० जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 4:36 AM

ठाणे पालिका हद्दीत २६४ बाधितांची नोंद झाल्यामुळे संख्या सात हजार ९१ वर गेली आहे. तर १२ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या २६४ वर गेली आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात गुरुवारी १४७३ बाधितांची तर ४० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २६ हजार १४७ तर मृतांची ८८१ झाली आहे. दिवसभरात कल्याणमध्ये तब्बल ३२३ रुग्ण आढळले असून ठाण्यात २६४ नवीन रुग्ण आढळले आहेत.गुरुवारी कल्याण डोंबिवलीत तब्बल ३२३ रु ग्णांसह चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे तेथील बाधितांची संख्या सहा हजार ५१५ तर मृतांची ९१ इतकी झाली आहे. ठाणे पालिका हद्दीत २६४ बाधितांची नोंद झाल्यामुळे संख्या सात हजार ९१ वर गेली आहे. तर १२ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या २६४ वर गेली आहे.नवी मुंबईत २३६ रु ग्णांसह नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्या त्यापाठोपाठ भिवंडी महापालिका क्षेत्रात १६४ बाधीतांसह तीन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यामुळे बाधितांची संख्या एक हजार ४९६ तर मृतांची ९१ वर पोहोचली. मीरा भार्इंदरमध्ये १६२ रु ग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या दोन हजार ७३५ तर मृतांची संख्या १२४ इतकी झाली आहे. उल्हासनगर येथे १२९ रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या एक हजार ४०६ तर मृतांची ३६ झाली आहे.अंबरनाथमध्ये ७१ रु ग्णांची नोंद झाल्याने बाधितांची संख्या एक हजार ४७७ झाली असून दोघांच्या मृत्यूमुळे मृतांची संख्या ३६ झाली आहे. बदलापूरमध्ये ३१ रु ग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या ६४९ तर एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या १४ झाली आहे. ठाणे ग्रामीण भागात ९३ रु ग्णासह दोन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या ११४९ तर मृतांची ३६ वर गेली आहे.>वसई-विरारमध्ये १८९ रुग्णवसई : वसई-विरार शहरात गुरुवारी दिवसभरात सर्वाधिक १८९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे पालिका हद्दीत या मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १०१ झाली आहे. तर २० रुग्णांनी आजारावर मात केली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या २६४२ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत १०९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.>नवी मुंबईत २३६ रुग्ण वाढलेनवी मुंबई : शहरात गुरूवारी २३६ नवीन रूग्ण वाढले असून ९ जणांचा मृत्यू झाला. तर १०२ जण बरे झाले आहेत. नवी मुंबईतील एकूण रूग्णसंख्या ५, ६२९झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे १८९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३१८८ झाली आहे.>रायगडमध्ये १६० रु ग्ण : अलिबाग : रायगड जिल्ह्यात गुरुवारी १६० पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली असून,बाधित रु ग्णांची संख्या २९०६ वर पोहोचली आहे. तर, ४८ रु ग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर दिवसभरात चार जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत ९०२ पॉझिटिव्ह रु ग्णांवर उपचार सुरु आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस