शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

coronavirus: ठाणे जिल्ह्यात रुग्णांची संख्या ४५ हजार पार , मंगळवारी १३४० बाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 7:01 AM

ठाणे जिल्ह्यात मंगळवारी नव्या एक हजार ३४० बाधितांसह ४५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४५ हजार २६६ तर मृतांचा आकडा एक ३५३ वर पोहचला आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात मंगळवारी नव्या एक हजार ३४० बाधितांसह ४५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४५ हजार २६६ तर मृतांचा आकडा एक ३५३ वर पोहचला आहे.मंगळवारी कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात ३८१ रुग्णांसह सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या नऊ हजार ८८० तर मृतांची १५१ इतकी आहे. ठाणे पालिका हद्दीत २९६ बाधीतांसह १६ जणांचा मृत्यू झाला.यामुळे बाधितांची संख्या ११ हजार २९५ तर मृतांची ४३२ वर गेली आहे. नवी मुंबई महापालिकेत ११५ रुग्णांसह आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. मीरा-भार्इंदरमध्ये १६१ रुग्णांसह चार जणांच्या मृत्य झाल्याने े बाधितांची संख्या चार हजार ६३३ तर, मृतांची १७२ झाली आहे. भिवंडी पालिकेत ३० बाधीतांमुळे संख्या दोन हजार ४३७ झाली. उल्हासनगरात ११९ रुग्णांसह एकाच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या तीन हजार ८८ तर मृतांची ५८ आहे. अंबरनाथमध्ये ५१ रुग्णांसह तिघांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या दोन हजार ३०३ तर मृतांची संख्या ७८ झाली. बदलापूरमध्ये ६२ रुग्ण सापडले असून बाधितांची संख्या एक हजार ७३ तर, मृतांची १८ झाली आहे.नवी मुंबईत ८ हजारांचा टप्पा पूर्णनवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोना रूग्णांची संख्या वाढतच आहे. मंगळवारी ११५ नवीन रूग्ण आढळले असून एकूण रूग्ण संख्या ८,0७२ झाली आहे. दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईमध्ये आठ हजार रूग्णांचा टप्पा पूर्ण झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. शहरातील आठ पैकी पाच विभागात एक हजार पेक्षा जास्त रूग्ण झाले आहेत. सर्वाधिक १,४१६ रूग्ण कोपरखैरणे मध्ये आहेत. मृतांची संख्या २६0 झाली आहे. मंगळवारी १५९ रूग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ४,७४५ रूग्ण बरे झाले आहे.वसई-विरारमध्ये १४६ नवीन रुग्ण; एकाचा मृत्यूवसई-विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये मंगळवारी दिवसभरात १४६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकूण रुग्णांची संख्या ६५९९ झाली आहे. दरम्यान, मंगळवारी तब्बल ४०७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आता कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३७०० झाली आहे. तर मृत्यू झालेल्यांची संख्या १३० झाली आहे, तर २,७६९ रुग्ण उपचार घेत आहेत.रायगडमध्ये २३५ नव्या रु ग्णांची नोंदअलिबाग : रायगड जिल्ह्यात मंगळवारी २३५ नव्या रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या ५,८३४ वर पोहोचली आहे. तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला.तर २५२ रु ग्ण उपचारानंतर बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. आतापर्यंत बाधित रु ग्णांपैकी ३३०४ रु ग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. १७१ रु ग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत २३५९ पॉझिटिव्ह रु ग्णांवर उपचार सुरु आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे