शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात १९०९ नवीन कोरोनाबाधित, मृतांचा आकडा ७७४ वर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 2:44 AM

नवी मुंबईत दिवसभरात १७० जण बरे झाले असून गुरूवारी दिवसभरात २७३ रूग्ण वाढले आहेत. तर चौघांचा मृत्यू झाला आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात गुरूवारी १,९०९ बाधितांसह ४८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता ६२,३९८, तर मृतांची १,७७४ इतकी झाली.कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात सर्वाधिक ५२४ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर, नऊ जणांचा मृत्यू झाला. ठाणे पालिका क्षेत्रात ४१३ बाधितांसह १३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नवी मुंबईत दिवसभरात १७० जण बरे झाले असून गुरूवारी दिवसभरात २७३ रूग्ण वाढले आहेत. तर चौघांचा मृत्यू झाला आहे.मीरा-भार्इंदरमध्ये १२५ रुग्णांची नव्याने नोंद झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. भिवंडी-निजामपूर पालिकेत ६३ बाधितांची तर १३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. उल्हासनगरमध्येही २०२ रुग्णांची नोंद झाली. अंबरनाथमध्येही नव्याने ४१ रुग्णांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. बदलापूरमध्ये ९० रुग्ण नव्याने दाखल झाले. ठाणे ग्रामीणमध्ये १७८ रुग्णांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाली.वसई-विरारमध्ये ३०१ नवे रुग्ण, दोघांचा मृत्यूवसई-विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये गुरुवारी दिवसभरात ३०१ नवीन रुग्ण आढळले असून एकूण बाधितांची संख्या ९,०६१ झाली आहे. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. तर ११७ रुग्णांनी या आजारावर मात केली असून एकूण ६११८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर शहरात सध्या २७६४ रुग्ण उपचार घेत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस