शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
3
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
4
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
5
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
7
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
8
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
9
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
10
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
11
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
12
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
13
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
14
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
15
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
16
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
18
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
19
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
20
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी १७०७ कोरोना बाधित; आरोग्य विभागाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 02:35 IST

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रात सर्वाधिक ४०७ रु ग्णांसह सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या १५ हजार ५ तर मृतांची २३१ झाली आहे.

ठाणे : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात होत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी काही प्रमाणात घट झाल्याचे आढळले. गेल्या २४ तासांमध्ये एक हजार ७०७ नविन रुग्णांसह ४९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ६४ हजार १०५ तर मृतांची संख्या ही एक हजार ८२७ इतकी झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रात सर्वाधिक ४०७ रु ग्णांसह सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या १५ हजार ५ तर मृतांची २३१ झाली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये नव्या ३१२ बाधितांची तर १४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या १५ हजार १७४ तर मृतांची ५५७ वर गेली.नवी मुंबई महापालिका क्षेत्रातही २४० रुग्ण दाखल झाले असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे याठिकाणी बाधितांची संख्या आता दहा हजार ७८६ तर मृतांची ३३० वर पोहोचली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये १६५ रु ग्णांची तर दोघांच्या मृत्यूमुळे बाधितांची संख्या सहा हजार २४० तर मृतांची २१५ वर पोहचली आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रातही ३९ बाधीतांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. उल्हासनगरात २३७ रुग्णांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे बाधितांची पाच हजार २८४ तर मृतांची संख्या ही ७७ वर पोहचली आहे.अंबरनाथमध्ये ९६ रुग्ण नव्याने दाखल झाले तर एकाचा मृत्यू झाल्याने बाधितांची संख्या दोन हजार ९६६ तसेच मृतांची संख्या ही ११२ वर पोहचली आहे. बदलापूरमध्ये ६४ रुग्णांची नोंद झाली असून तिघांचा मृत्यू झाल्याने बाधितांची संख्या एक हजार ७६७ तर मृतांची संख्या २६ झाली. ठाणे ग्रामीण भागात ११७ रुग्णांची तर सात जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या तीन हजार ८७७ तर, मृतांची संख्या १०६ वर गेली.जितेंद्र आव्हाड करणार प्लाझ्मादानकोरोनातून बरे झाल्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपला प्लाझ्मादान करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसांत रु ग्णालयात जाऊन प्लाझ्मादान करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे