शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

CoronaVirus : पर्यटनासाठी गेलेले ३४ भारतीय इंडोनेशियात बाली येथे अडकले, विमानसेवा रद्द झाल्याने उद्भवली समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 05:42 IST

CoronaVirus : या पर्यटकांत नाहुर येथील दिनेश आणि किशोरी कडवे दाम्पत्याचा समावेश आहे. दिनेश पानसरे ‘लोकमत’ला माहिती देताना म्हणाले की, १३ मार्च रोजी ते आठवडाभरासाठी बाली येथे गेले होते.

- अनिकेत घमंडीडोंबिवली: भारतातून इंडोनेशिया, बाली येथे गेलेले ३४ पर्यटक कोरोनामुळे विमानसेवा बंद झाल्याने तेथेच अडकून पडले आहेत. ते सगळे पर्यटक सुखरूप असून त्यापैकी कोणीही आजारी नसले तरी भारतात परतायचे कसे, या चिंतेने ते हवालदिल झाले आहेत.या पर्यटकांत नाहुर येथील दिनेश आणि किशोरी कडवे दाम्पत्याचा समावेश आहे. दिनेश पानसरे ‘लोकमत’ला माहिती देताना म्हणाले की, १३ मार्च रोजी ते आठवडाभरासाठी बाली येथे गेले होते. मुंबईप्रमाणेच जयपूर, राजस्थान, मोहाली, चेन्नई, केरळ, पंजाब, पुणे, दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू येथूनही बरेचसे पर्यटक तेथे गेले होते. त्यापैकी काही पर्यटक सध्या बाली येथे सिनीमयक भागातील हॉटेलमध्ये वास्तव्याला आहेत. नियोजनानुसार त्यांचे २० मार्चचे परतीचे तिकीट होते. ऐनवेळी त्यांना मलेशियन एअरलाइन्सचे विमान उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. वाढलेल्या मुक्कामामुळे रक्कमही संपली. आता तर १४ एप्रिलपर्यंत भारतात लॉकडाउनची स्थिती असल्याने आणखी किती दिवस बालीतच रहायचे, असा सवाल या पर्यटकांनी केला. आता परतीच्या प्रवासासाठी लागणारी रक्कम कोण देणार, हा प्रश्न त्यांच्यासमोर असून भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्याला साहाय्य करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndonesiaइंडोनेशिया