शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

CoronaVirus : पर्यटनासाठी गेलेले ३४ भारतीय इंडोनेशियात बाली येथे अडकले, विमानसेवा रद्द झाल्याने उद्भवली समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 05:42 IST

CoronaVirus : या पर्यटकांत नाहुर येथील दिनेश आणि किशोरी कडवे दाम्पत्याचा समावेश आहे. दिनेश पानसरे ‘लोकमत’ला माहिती देताना म्हणाले की, १३ मार्च रोजी ते आठवडाभरासाठी बाली येथे गेले होते.

- अनिकेत घमंडीडोंबिवली: भारतातून इंडोनेशिया, बाली येथे गेलेले ३४ पर्यटक कोरोनामुळे विमानसेवा बंद झाल्याने तेथेच अडकून पडले आहेत. ते सगळे पर्यटक सुखरूप असून त्यापैकी कोणीही आजारी नसले तरी भारतात परतायचे कसे, या चिंतेने ते हवालदिल झाले आहेत.या पर्यटकांत नाहुर येथील दिनेश आणि किशोरी कडवे दाम्पत्याचा समावेश आहे. दिनेश पानसरे ‘लोकमत’ला माहिती देताना म्हणाले की, १३ मार्च रोजी ते आठवडाभरासाठी बाली येथे गेले होते. मुंबईप्रमाणेच जयपूर, राजस्थान, मोहाली, चेन्नई, केरळ, पंजाब, पुणे, दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू येथूनही बरेचसे पर्यटक तेथे गेले होते. त्यापैकी काही पर्यटक सध्या बाली येथे सिनीमयक भागातील हॉटेलमध्ये वास्तव्याला आहेत. नियोजनानुसार त्यांचे २० मार्चचे परतीचे तिकीट होते. ऐनवेळी त्यांना मलेशियन एअरलाइन्सचे विमान उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. वाढलेल्या मुक्कामामुळे रक्कमही संपली. आता तर १४ एप्रिलपर्यंत भारतात लॉकडाउनची स्थिती असल्याने आणखी किती दिवस बालीतच रहायचे, असा सवाल या पर्यटकांनी केला. आता परतीच्या प्रवासासाठी लागणारी रक्कम कोण देणार, हा प्रश्न त्यांच्यासमोर असून भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्याला साहाय्य करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndonesiaइंडोनेशिया