शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

ठाणे महापालिकेच्या निष्काळजीपणामुळेच कोरोनाग्रस्ताला गमवावा लागला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 00:17 IST

मनसेने केला आरोप : संबंधितांच्या चौकशीची केली मागणी, आयुक्तांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महापालिकेच्या संबंधित यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे भिवंडी येथे राहणाऱ्या वासुदेव पाल यांना जीव गमवावा लागला असल्याचा आरोप करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संबंधितांची चौकशी होऊन तत्काळ कारवाई करण्याची मागणी मनविसेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पाल यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल २४ तासांत येणे अपेक्षित असताना तब्बल तीन दिवसांनी म्हणजेच ९ सप्टेंबरला त्यांच्या नातेवाइकांना देण्यात आला. या रुग्णाला बाकीचेदेखील आजार होते. त्यांच्या नातेवाइकांनी महापालिका अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करूनही बाळकुम येथील कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात दाखल केले जात नव्हते. अखेर, १३ सप्टेंबरला ग्लोबल हॉस्पिटलमध्ये आणले आणि १२ तासांत हा रुग्ण दगावला, असे मनसेने या निवेदनात म्हटलेआहे. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे माझ्या सासºयाचा मृत्यू झाला, अशी तक्रार त्यांचे जावई अखिलेश पाल पाचंगे यांच्याकडे केली होती. त्यानंतर त्यांनी संबंधितांवर कारवाईची मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे.मृत व्यक्तीस वेळीच उपचार मिळाले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते. यासंदर्भात संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे आणि मनसे या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहणार आहे.

- संदीप पाचंगे,ठाणे जिल्हाध्यक्ष मनविसे

सासºयांना कोविड हॉस्पिटलमध्ये आयसीयू बेड मिळावा, यासाठी संबंधित अधिकाºयांना विनवण्या करीत होतो. कळवा हॉस्पिटल हे कोविड हॉस्पिटलमध्ये नसतानाही त्यांना पाच दिवस तेथे दाखल केले होते आणि सहाव्या दिवशी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये नेले. हे वेळीच झाले असते तर आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला नसता.- अखिलेश पाल, मृताचे नातेवाईकया प्रकरणाची चौकशी करून निर्णय घेतला जाईल.- संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे मनपा

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका