शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

ठाणे महापालिकेच्या निष्काळजीपणामुळेच कोरोनाग्रस्ताला गमवावा लागला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 00:17 IST

मनसेने केला आरोप : संबंधितांच्या चौकशीची केली मागणी, आयुक्तांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महापालिकेच्या संबंधित यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे भिवंडी येथे राहणाऱ्या वासुदेव पाल यांना जीव गमवावा लागला असल्याचा आरोप करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संबंधितांची चौकशी होऊन तत्काळ कारवाई करण्याची मागणी मनविसेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पाल यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल २४ तासांत येणे अपेक्षित असताना तब्बल तीन दिवसांनी म्हणजेच ९ सप्टेंबरला त्यांच्या नातेवाइकांना देण्यात आला. या रुग्णाला बाकीचेदेखील आजार होते. त्यांच्या नातेवाइकांनी महापालिका अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करूनही बाळकुम येथील कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात दाखल केले जात नव्हते. अखेर, १३ सप्टेंबरला ग्लोबल हॉस्पिटलमध्ये आणले आणि १२ तासांत हा रुग्ण दगावला, असे मनसेने या निवेदनात म्हटलेआहे. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे माझ्या सासºयाचा मृत्यू झाला, अशी तक्रार त्यांचे जावई अखिलेश पाल पाचंगे यांच्याकडे केली होती. त्यानंतर त्यांनी संबंधितांवर कारवाईची मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे.मृत व्यक्तीस वेळीच उपचार मिळाले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते. यासंदर्भात संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे आणि मनसे या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहणार आहे.

- संदीप पाचंगे,ठाणे जिल्हाध्यक्ष मनविसे

सासºयांना कोविड हॉस्पिटलमध्ये आयसीयू बेड मिळावा, यासाठी संबंधित अधिकाºयांना विनवण्या करीत होतो. कळवा हॉस्पिटल हे कोविड हॉस्पिटलमध्ये नसतानाही त्यांना पाच दिवस तेथे दाखल केले होते आणि सहाव्या दिवशी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये नेले. हे वेळीच झाले असते तर आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला नसता.- अखिलेश पाल, मृताचे नातेवाईकया प्रकरणाची चौकशी करून निर्णय घेतला जाईल.- संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे मनपा

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका