शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता आमीर खान यांच्यात रंगली पाण्यासंदर्भात चर्चा !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 3:53 PM

राज्यातील उपलब्ध पाणी, त्याचा विनीयोग, करण्यासह आगामी उन्हाळ्यात राज्यात ठिकठिकाणी उद्भवणाऱ्या पाणी समस्या , त्यावर संभाव्य उपाययोजनांच्या  संकल्पनांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रधानसचिव आणि संबंधीत मंत्रालयीन अधिकारी यांच्याशी मंत्रालयात पाणी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेता आमीर खान चर्चा केली. 

ठाणे : राज्यातील उपलब्ध पाणी, त्याचा विनीयोग, करण्यासह आगामी उन्हाळ्यात राज्यात ठिकठिकाणी उद्भवणाऱ्या पाणी समस्या , त्यावर संभाव्य उपाययोजनांच्या  संकल्पनांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रधानसचिव आणि संबंधीत मंत्रालयीन अधिकारी यांच्याशी मंत्रालयात पाणी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेता आमीर खान चर्चा केली. यावेळी ठाण्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी देखील या बैठकीत व्हीडीओ कॉन्स्फरसद्वारे सहभागी झाले. राज्यात मागील वर्षी जलशिवार व जलसंधारणची कामे मोठ्याप्रमाणात झाले आहेत. जुन्या धरणातील गाळ काढून त्यांची पाणी साठवण क्षमता वाढवण्यामध्ये राज्य शासनाला चांगले यश मिळाले आहे. शासनाच्या पाण्या संबंधातील योजना लोकचळवळ म्हणून राज्यात राबवण्यात आल्या. ठाणे जिल्ह्यात या चळवळीत नागरीक मोठ्यासंख्येने सहभागी होऊन पाणी समस्येवर मात केली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारा ठाणे जिल्हा पाणी टंचाईने ग्रासलेले असताना जलशिवारच्या लोकचळवळीने त्यावर बऱ्यापैकी मात करणे शक्य झाले. भाजीपाल्यासारख्या रब्बी पिकांसह गुरांसाठी उन्हाळ्यातील काही महिने राणावणात पाणी उपलब्ध झाले.   ग्रामीण आदिवासी, दुर्गमभागातील पाणी समस्या दूर करण्यासाठी आणि शहरातील उपलब्ध पाणी वाचवण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचवून लोकांमध्ये त्या रूजवण्यासाठी आमीर खान यांच्यासह त्यांच्या फाऊंडेशनचे काम वाखण्याजोगे आहे. देशभरात कार्यकर्त्यांचे जाळे असलेल्या या फाऊंडेशनच्या आजवरच्या अनुभवातून राज्यात आणखी काही करणे शक्य करण्यासाठी या बैठकीतून नक्कीच चांगले फलित होण्याचा अपेक्षा जलसंधारणात व जलशिवारसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAamir Khanआमिर खान