शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
11
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
12
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
13
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
14
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
15
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
16
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
17
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
18
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
19
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
20
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती

डंपरनं रेल्वे गेटला धडक दिल्यानं तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2020 6:29 AM

कल्याणहून मुंबईकडे होणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प

ठाणे: टिटवाळा ते आंबिवलीच्या दरम्यान विद्युत वायर तुटल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कामाला जाण्यासाठी निघालेल्या हजारो लोकांचे हाल होणार आहेत. सकाळी लवकर कार्यालयात जाण्यासाठी निघालेले अनेक जण रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यानं टिटवाळा ते कल्याण दरम्यान रिक्षानं प्रवास करत आहेत. मात्र प्रवाशांच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन काही रिक्षा चालकांनी ग्राहकांकडून अव्वाच्या सव्वा भाडं आकारण्यास सुरुवात केली आहे. वाळूच्या डंपरने रेल्वे गेटला धडक दिल्यानं कसारा ते कल्याण अप डाऊन वाहतूक बंद असल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलिसांनी दिली. डंपर धडक दिल्यामुळे ओव्हरहेड वायरमधून होणारा विद्युत पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे आंबिवलीजवळ लोकल अर्ध्या तासापासून रखडली आहे. कल्याणहून मुंबईकडे होणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून लांब पल्ल्यांच्या गाड्यांनादेखील याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे