शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

केंद्र सरकारने कृषी कायदे माघारी घेतल्याने भिवंडीत युवक काँग्रेसने केला आनंदोत्सव साजरा 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 8:21 PM

केंद्र सरकारने मंजूर केलेले तिन्ही कृषी कायद्यास सुरवाती पासून शेतकऱ्यांसह अनेक राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला तर दिल्ली च्या सीमेवर अनेक शेतकरी तब्बल एक वर्ष आंदोलन करीत होते .

नितिन पंडीतभिवंडी ( दि. १९ ) केंद्र सरकारने मंजूर केलेले तिन्ही कृषी कायद्यास सुरवाती पासून शेतकऱ्यांसह अनेक राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला तर दिल्ली च्या सीमेवर अनेक शेतकरी तब्बल एक वर्ष आंदोलन करीत होते .शुक्रवारी सकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द करण्या बाबतची घोषणा केल्या नंतर शेतकरी संघटनां सह विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या लढ्याचा हा विजय असल्याचे जाहीर करीत आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली असून भिवंडीत युवक काँगस अध्यक्ष राहुल छगन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी आनंद साजरा करण्यात आला यावेळी काँगस पदाधिकारी रेहाना अन्सारी ,इकबाल सिद्दीकी ,रेहान खान व कार्यकर्ते सहभागी झाले होते.           भिवंडीत काँग्रेस युवक अध्यक्ष राहुल छगन पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करीत फटाके फोडून कार्यकर्त्यांसह रिक्षा मधील प्रवाशांना पेढे भरवून आनंद साजरा केला आहे.हा विजय शेतकऱ्यांच्या एकजुटीचा,लोकशाहीचा असल्याचे सांगत मोदींच्या हिटलरशाहीचा हा पराभव असून शेतकऱ्यांच्या लोकशाही मार्गाने झालेल्या आंदोलनाचा हा विजय असून ज्या प्रमाणे दिल्ली सीमेवरील बॅरिकेट्स हटविणे भाग पडले त्या प्रमाणे काळे कायदे हटविण्याची वेळ मोदी सरकारवर येईल ही राहुल गांधी यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरल्याची प्रतिक्रिया भिवंडी शहर युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल छगन पाटील यांनी दिली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसbhiwandiभिवंडी