शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

Bhatsa dam: भातसा धरण भरले! पाणी नदीत सोडले; काठावरील गावांना सावधानतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 10:58 AM

Bhatsa dam Overflow: या काळात कोणीही वाहत्या पाण्यात प्रवेश करणार नाही, याची दक्षता घेण्याच्या स्थानिक प्रशासनाला सूचना जारी करण्यात आल्याचे भातसानगर येथील भातसा धरण, उपविभागीय अभियंता पाटबंधारे उपविभागाने स्पष्ट केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यात भातसा धरणाची पाणी पातळी १४१.७० मी एवढी असून या धरण  क्षेत्रात पावसाचे प्रमाणात सतत वाढ होत आहे. त्या अनुषंगाने धरणात येणार्या पाण्याचा साठा वाढला आहे. त्यामुळे या भातसा धरणाची पाणी पातळी जलाशय परीचलन सुचीनुसार, नियमित करण्यासाठी भातसा धरणाचे १, २, ३, ४ व ५ या क्रमांकाचे पाच वक्रव्दारं ०.५० मीटर उघडण्यात येत आहेत. यामुळे भातसा धरणातून सुमारे २७२.७० क्युमेक्स (घ.मी./सेकंद (९६३०.४० एवढा विसर्ग प्रवाहीत करण्यात येणार आहे. यास अनुसरून भातसा नदी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा देत गांवकर्यांना नदी पात्रात न उतरण्याचे सूचित करण्यात येत आहे.

   याशिवाय भातसा नदीच्या तिरावरील विशेषतः शहापूर मुरबाड रस्त्यावरील सापगाव पुल, सापगाव व नदीकठावरील इतर गावांतील सरपंच. तलाठी ग्रामसेवक यांना गावातील नागरीकांना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होईल, याबाबत सूचित करण्यात आले असून या काळात कोणीही वाहत्या पाण्यात प्रवेश करणार नाही, याची दक्षता घेण्याच्या स्थानिक प्रशासनाला सूचना जारी करण्यात आल्याचे भातसानगर येथील भातसा धरण, उपविभागीय अभियंता पाटबंधारे उपविभागाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Damधरण