शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

शहापूर तालुक्यातील शेती गेली पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 12:11 AM

पावसामुळे सर्व ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागल्याने त्यांच्या क्षेत्राखाली येणारी शेत आठ दिवस पाण्याखाली

भातसानगर : सतत पडणाऱ्या पावसामुळे आठ दिवसापासून पाण्याखाली गेलेली भातपिके कुजून गेल्याने शहापूर तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याने ते हवालदिल झाले आहेत.

पावसामुळे सर्व ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागल्याने त्यांच्या क्षेत्राखाली येणारी शेत आठ दिवस पाण्याखाली आल्याने लागवडीखाली आलेली सर्व भातपिके शेतातच कुजून गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सुरूवातीला काही दिवस पाऊस पडल्याने शेतकºयांनी बियाण्यांची पेरणी केली. मात्र पाऊस गेल्याने पेरलेले भात बियाणे पक्ष्यांनी खाल्यामुळे भात रोपे तुरळक आल्याने शेतीसाठी आवश्यक रोपे कमी पडल्याने बरीच शेती ओसाड राहिली. त्यात भर पडली ती अतिवृष्टीची. आज शेतकरी ना पेरणी करू शकत ना आवण आणू शकतो. त्यामुळे मागीलवर्षीपेक्षा यावर्षी ओल्या दुष्काळाची परिस्थिती आताच ओढावली आहे. पावसामुळे शेताचे बांध फुटल्याने शेतातील वर्षभराचे साठवलेले शेणखत वाहून गेले. तर वरच्या शेतातील गाळ खालच्या शेतात वाहून आला आहे. 

टॅग्स :thaneठाणेFarmerशेतकरी