शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

तानसा, मोडकसागरनंतर भातसाही भरले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 4:55 AM

ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ७६.९७ टक्के पाऊस झाला आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ७६.९७ टक्के पाऊस झाला आहे. याचदरम्यान, धरण क्षेत्रातही पाऊस चांगला झाल्याने पुरेसा पाणीसाठा झाला असून, तानसा, मोडकसागरनंतर भातसा वाहू लागले आहे. समाधानकारक पावसामुळे मुंबईकरांपाठोपाठ ठाणेकरांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.बुधवारीही पावसाचा लपंडाव सुरू होता. सकाळी ८ वाजेपर्यंत ठाणे जिल्ह्यात सरासरी ३१.०४ मिमी पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक ६० मिमी पाऊस शहापुरात नोंदविला आहे. त्याचपाठोपाठ मुरबाड ३७, ठाणे ३५, कल्याण ३१, अंबरनाथ २४.३० आणि उल्हासनगर-भिवंडीत प्रत्येकी १५ मिमी पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत (१ जून ते १८ जुलैदरम्यान) एकूण ५३८.५१ मिमी, तर सरासरी ७६.९७ मिमी इतका नोंदवला आहे. ठाण्यात ८७.१२, कल्याण ८०.६६, मुरबाड ६३.४७, उल्हासनगर ८१.४४, अंबरनाथ ७६.३०, भिवंडीत ८६.४६, शहापुरात ६३.०५ मिमी पाऊस झाला.जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने पाणीसाठाही वाढला आहे. त्यामध्ये मोडकसागर आणि तानसा ही धरणे जुलै महिन्यातच भरली आहेत. यामध्ये मोडकसागर धरणाचे ५ आणि ६ क्र मांकांचे दरवाजे दोन दिवसांपूर्वीच उघडून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे, तर तानसा धरणाचे दरवाजे मंगळवारी उघडून विसर्ग सुरू झाला आहे. भातसामध्ये ७८ टक्के साठा झाल्यावर दरवाजे उघडण्यात येणार आहेत. सध्या ते धरण ७२.६२ टक्के इतके भरले आहे.>पाणीपुरवठा करणारे सर्व तलाव काठोकाठमुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्व तलाव काठोकाठ भरले आहेत. यापैकी चार तलाव भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे मुंबईचे पाण्याचे टेन्शन मिटले आहे. हा आनंद पालिका प्रशासनाने स्थायी समितीत बुधवारी पेढे वाटून व्यक्त केला. जुलैच्या पहिल्याच पंधरवड्यात तुळशी, विहार, मोडक सागर, तानसा तलाव भरून वाहू लागले. तर अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, भातसा हे शासनाच्या अखत्यारितील तलावही भरले आहेत. तलावात आजच्या दिवशी सुमारे ११ लाख दशलक्ष लिटर जलसाठा आहे. मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी तलावात १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर साठा आवश्यक आहे.

टॅग्स :Damधरण