शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

अंबरनाथमधील आशिष जाधवच्या मृत्यूनंतर शहरभर दारूतुन विषबाधा झाल्याची अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 6:45 PM

बियर पिल्यावर घरी परतलेल्या आशिष जाधव या तरुणाच्या छातीत दुखू लागले. रात्रभर त्याने हा त्रस सहन केल्यावर सकाळी त्याची प्रकृती आखणीन बिघडल्याने त्याला ह्दयरोग तज्ञाकडे पाठविण्यात आले. मात्र त्याच्यावर उपचार करण्या आधीच त्याचा मृत्यू जाला होता. या प्रकरणानंतर दारूतुन विषबाधा झाल्याची अफवा शहरभर पसरली होती.

ठळक मुद्देआशिष जाधव दारू पिऊन घरी परतल्यावर झाला त्रास उपचार सुरु हायेण्या आधीच त्याचा झाला मृत्यू दारूतुन विषबाधा झाल्याची अफवा शहरभर पसरली

अंबरनाथ - रविवारी मित्रंसोबत बसुन बियर पिल्यावर घरी परतलेल्या एका तरुणाच्या छातीत दुखू लागले. रात्रभर त्याने हा त्रस सहन केल्यावर सकाळी त्याला हा त्रस असाह्य झाला. छातीत प्रचंड दुखत असल्याने त्याला त्याच्या मित्रंनी एका खाजगी रुग्णालयात उपरासाठी दाखल केले. तेथे त्याची प्रकृती आखणीन बिघडल्याने त्याला ह्दयरोग तज्ञाकडे पाठविण्यात आले. मात्र त्याच्यावर उपचार करण्या आधीच त्याचा मृत्यू जाला होता. या प्रकरणानंतर दारूतुन विषबाधा झाल्याची अफवा शहरभर पसरली होती. मात्र या तरुणाचा मृत्यू काशामुळे घडला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.     आशिष जाधव आणि गणोश जाधव हे दोघे मित्र आपल्या इतर मित्रंसोबत रात्री एकत्रित दारू पिण्यासाठी बसले होते. दारू पार्टी जाल्यावर हे पुन्हा आपल्या घरी सर्वाेदय नगर येथे जात असतांना पोलीसांनी त्यांना हटकले. त्यांच्यावर यावेळी दंडात्मक कारवाई केल्यावर पोलीसांनी त्यांना सोडुन दिले. मात्र घरी परतल्यावर आशिष याच्या छातीत दुखण्यास सुरुवात झाली. त्याने हा त्रस घरी सांगितले. तसेच छातीला बाम लावुन त्याने रात्रभर झोप काढली. मात्र सकाळी उठल्यावर पुन्हा त्याला छातीत दुखण्याचा त्रस जाणवत होता. आशिषला रुग्णालयात नेण्यासाठी त्याचा मित्र गणोश आला. त्याने त्याला स्थानिक रुग्णालयात नेले. मात्र प्रकृती गंभिर असल्याने त्याला अंबरनाथच्या ह्दयरोग तज्ञाकडे हलविण्यात आले. मात्र तेथे नेल्यावर आशिषचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. आशिषचा मृत्यूमागचे नेमके कारण हे त्याच्या शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र आशिषचा मृत्यू झाल्याचे कळताच त्याच्यासोबत असलेला मित्र गणोश जाधव याला मानसिक धक्का बसला. त्यामुळे त्याची प्रकृती देखील बिघडली होती. त्याला देखील प्राथमिक उपचार करुन उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालय त हलविण्यात आले आहे.     दरम्यान आशिष याच्या मृत्यृचे कारण स्पष्ट झालेले नसले तरी शहरभर दारुतुन विषबाधा झाल्याची चर्चा रंगली. एकाचा मृत्यू तर इतर अनेकजणांना त्रस झाल्याच्या चर्चा सुरु होती. मात्र वरिष्ठ पोलीस निरिक्षक बाळकृष्ण वाघ यांनी असा कोणताच प्रकार घडलेला नाही असे स्पष्ट केले आहे. तर आशिषच्या मृत्यूचे कारण समजण्यासाठी त्याचे शवविच्छेदन हे जे.जे.रुग्णालय त करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.  

टॅग्स :thaneठाणेambernathअंबरनाथDeathमृत्यूPoliceपोलिस