शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आता कोकणासह राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 18:12 IST

जिल्ह्यात रिक्त असलेल्या जागांवर शिक्षकांचे समायोजन झाले. यामध्ये १५ शिक्षकांचे पाचवी ते सहावीच्य विद्यार्थ्यांसाठी समायोजन झाले. तर सातवी ते आठवीच्या वर्गासाठी ३१ शिक्षक आणि नववी ते दहावीच्या वर्गासाठी ३१ शिक्षकांचे रिक्त जागी समायोजन झाले. या सुमारे ७७ शिक्षकांचे जिल्ह्यातील खाजगी माध्यमिक शाळांमध्ये समायोजन करण्यात आले आहे. यानंतर उरलेल्या ७९ शिक्षकांची रवानगी आता कोकण विभागीय आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे. त्यांचे समायोजन ठाणे जिल्ह्या व्यतिरिक्त कोकण विभागीतील अन्य जिल्ह्यात होईल. या शिक्षकाना जिल्ह्या बाहेर सेवा देण्याचा गंभीर प्रश्न उद्भवला आहे. आता त्यांची उर्वरित सेवा अन्य जिल्ह्यातच पूर्ण होणार आहे. काही शिक्षकांचे महापालिकांमधील शाळेत तर काहींची सेवा जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये पूर्ण होणार आहे. महापालिकांमध्ये कार्यरत होणाऱ्या शिक्षकांचा मात्र फायदाच होणार असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.

ठळक मुद्देकेवळ ७७ शिक्षकांचे समायोजन जिल्हह्यातील खाजगी शाळांमध्ये झाले पण उर्वरित ७९ शिक्षकांना विभागीय कार्यालयाकडे सुपूर्द केले

ठाणे : विद्यार्थी संख्ये अभावी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न दिवसन दिवस गंभीर होत आहे. जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील १५६ अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न निकाली काढत असताना केवळ ७७ शिक्षकांचे समायोजन जिल्हह्यातील खाजगी शाळांमध्ये झाले. पण उर्वरित ७९ शिक्षकांना विभागीय कार्यालयाकडे सुपूर्द केले आहेत. त्यांचे समायोजन आता कोकणातील जिल्ह्यांत अन्यथा राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील शाळांमधील रिक्त जागे केले जाणार आहे.विद्यार्थी संख्ये अभावी जिल्ह्यात अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी तीन दिवसांपूर्वी कोपरी येथील मंगला हायस्कूलमध्ये कॅम्प घेण्यात आला. त्यावेळीजिल्ह्यात रिक्त असलेल्या जागांवर शिक्षकांचे समायोजन झाले. यामध्ये १५ शिक्षकांचे पाचवी ते सहावीच्य विद्यार्थ्यांसाठी समायोजन झाले. तर सातवी ते आठवीच्या वर्गासाठी ३१ शिक्षक आणि नववी ते दहावीच्या वर्गासाठी ३१ शिक्षकांचे रिक्त जागी समायोजन झाले. या सुमारे ७७ शिक्षकांचे जिल्ह्यातील खाजगी माध्यमिक शाळांमध्ये समायोजन करण्यात आले आहे. यानंतर उरलेल्या ७९ शिक्षकांची रवानगी आता कोकण विभागीय आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे. त्यांचे समायोजन ठाणे जिल्ह्या व्यतिरिक्त कोकण विभागीतील अन्य जिल्ह्यात होईल.या शिक्षकाना जिल्ह्या बाहेर सेवा देण्याचा गंभीर प्रश्न उद्भवला आहे. आता त्यांची उर्वरित सेवा अन्य जिल्ह्यातच पूर्ण होणार आहे. काही शिक्षकांचे महापालिकांमधील शाळेत तर काहींची सेवा जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये पूर्ण होणार आहे. महापालिकांमध्ये कार्यरत होणाऱ्या शिक्षकांचा मात्र फायदाच होणार असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे. तर जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये दाखल होणाºयां शिक्षकांची अतिरिक्त ठरण्याची समस्या कायमची सुटणार असल्याचे बोलले जात आहे. कोकण विभागातील शाळांमध्येही या कर्मचाºयांना सामावून घेण्याचा प्रश्न उद्भवल्यास त्यांना राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील शाळांमधील रिक्त जागी सामावून घेण्याचे शासन धोरण जारी करण्यात आले आहे.

टॅग्स :thaneठाणेzp schoolजिल्हा परिषद शाळा