शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

‘केरला स्टोरी’वरील टीकेमुळे जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 22:59 IST

याबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी बुधवारी सांगितले.

ठाणे : ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला भर चौकात फाशी दिली पाहिजे, असे वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात वर्तकनगर पोलिस ठाण्यात बदनामीचा गुन्हा संतोष जयस्वाल यांनी दाखल केला. याबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी बुधवारी सांगितले.

बुधवार १० मे रोजी दाखल झालेल्या या तक्रारीमध्ये जयस्वाल यांनी म्हटले आहे की, एका वृत्तवाहिनीवर बातम्या पाहत असताना आव्हाड यांनी ५ मे रोजी प्रसारित झालेल्या ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट कपोलकल्पित गोष्टींवर आधारित असून, या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला भरचौकात फाशी दिले पाहिजे, असे मत व्यक्त केले, तसेच या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. आव्हाड यांनी चित्रपटाची व दिग्दर्शकाची बदनामी केली असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस