शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

शाळा प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीत आरटीईचे ९३९ विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 3:22 AM

ठाणे जिल्ह्यातील पाच तालुके आणि सहा महानगरपालिकांतील आरटीईअंतर्गत २५ टक्के शाळा प्रवेशासाठी मंगळवारी तिसºया फेरीत ९३९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

ठाणे - ठाणे जिल्ह्यातील पाच तालुके आणि सहा महानगरपालिकांतील आरटीईअंतर्गत २५ टक्के शाळा प्रवेशासाठी मंगळवारी तिसºया फेरीत ९३९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने निवड केलेल्या या विद्यार्थ्यांचा प्रवेश संबंधित शाळांमध्ये २० जुलैपर्यंत घेण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी पालकांना केले.जिल्ह्यातील सुमारे ६४० शाळांमध्ये आरटीईद्वारे २५ टक्के प्रवेश मागासवर्गीयांसह आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील कुटुंबीयांच्या बालकांना केजी ते पहिलीच्या वर्गात प्रवेश दिले जात आहे. आतापर्यंत दोन फेºयांद्वारे ५३५२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. आता तिसºया फेरीअखेर ९३९ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. प्ले ग्रुपसाठी १० विद्यार्थी, प्री-केजीच्या वर्गासाठी २२६ विद्यार्थ्यांची, ज्यु.केजीसाठी ३१६ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. याप्रमाणेच सी.केजीच्या वर्गासाठी चार विद्यार्थी आणि पहिलीच्या वर्गाकरिता ३८३ विद्यार्थ्यांना या तिसºया फेरीद्वारे दिलेल्या शाळांमध्ये प्रवेश घेता येणार आहे. निवड झालेल्या या विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिलेल्या मुदतीत पाल्याचा प्रवेश घेणे आवश्यक आहे. यानंतर, त्वरित म्हणजे २१ जुलैपर्यंत संबंधित शाळांनी प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांना अ‍ॅडमिट म्हणून नोंद करावी व प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांनी नॉट अप्रोच म्हणून लॉग इन करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.दिलेल्या मुदतीत प्रवेश घ्यादुसºया फेरीअखेर जिल्हाभरातील शाळांमध्ये पाच हजार ३५२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. यापैकी पहिल्या फेरीद्वारे तीन हजार ८९६ विद्यार्थ्यांची, तर दुसºया फेरीत एक हजार ४५६ विद्यार्थ्यांनी दिलेल्या शाळांमध्ये प्रवेश घेतले आहेत. निवड झालेल्या या विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिलेल्या मुदतीत पाल्याचा प्रवेश घेणे आवश्यक आहे.जिल्हाभरात ठिकठिकाणी पहिल्या व दुसºया फेरीत प्रवेश घेतलेले विद्यार्थीशहराचे नाव पहिली फेरी दुसरी फेरीअंबरनाथ २०१ ०९८भिवंडी मनपा ६२० १९९भिवंडी ग्रा. ०२२ ०२८कल्याण ग्रा. १२७ ११३कल्याण-डों. मनपा ४७३ १७९मीरा-भार्इंदर मनपा ००८ ००९मुरबाड ००७ ०१४नवी मुंबई मनपा १२७९ ५२२शहापूर १४८ ०४१ठाणे मनपा-१ २७२ ०५६ठाणे मनपा-२ ५२८ १३९उल्हासनगर २१३ ०५८

टॅग्स :Studentविद्यार्थीthaneठाणे