शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

चोरीला गेलेले 165 मोबाईल नागरिकांनी केले परत; अंबरनाथ पोलिसांची कामगिरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 7:51 PM

अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर हद्दीतून विविध ठिकाणी चोरीला गेलेले तब्बल 165 मोबाईल संबंधित नागरिकांना  समारंभात देण्यात आले.

अंबरनाथ - अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर हद्दीतून विविध ठिकाणी चोरीला गेलेले तब्बल 165 मोबाईल संबंधित नागरिकांना  समारंभात देण्यात आले. मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. अंबरनासह विविध भागातून गेल्या काही महिन्यांपासून चोरीला गेलेल्या मोबाईलचा पोलिसांच्या मोबाईल चोरी विरोधी पथकाने छडा लावला.अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे, डी. डी. नरळे आदींच्या हस्ते येथील बिग सिनेमाच्या सभागृहात देण्यात आले. यामध्ये उल्हासनगरच्या हद्दीतील 99 आणि अंबरनाथ हद्दीतील 66 मोबाईल असे मिळून अंदाजे 16 लाख 61 हजारांचे  मोबाईल नागरिकांना परत देण्यात आले. चोरीला गेलेले मोबाईल पुन्हा मिळणार असल्याचे समजल्यावरून नागरिकांची झुंबड उडाली होती. मोबाईल चोरीला कसा गेला याची आठवण करा आणि तो परत चोरीला जाणार नाही याची खबरदारी घ्या, नागरिकांचा गेलेला मुद्देमाल त्यांना त्वरित परत करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते, त्यानुसार मोबाईल संबंधितांना परत करण्यात आले, असे उपयुक्त प्रमोद शेवाळे यांनी सांगितले.