शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Reliance Jio चा धमाका, आणखी 11 शहरांमध्ये 5G सेवा सुरू, राज्यातील दोन शहरांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 20:09 IST

reliance jio 5g service : महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ तसेच चंदीगडमधील शहरांचा समावेश आहे.

नवी दिल्ली : येत्या काही दिवसांत देशात सर्वत्र 4G ऐवजी 5G वापरण्यास सुरुवात होणार आहे. रिलायन्स जिओने देशातील अनेक शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली असून आता या यादीत 11 नवीन शहरांचाही समावेश झाला आहे. यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ तसेच चंदीगडमधील शहरांचा समावेश आहे.

रिलायन्स जिओने दिलेल्या माहितीनुसार, ज्या 11 शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये लखनौ, त्रिवेंद्रम, म्हैसूर, नाशिक, औरंगाबाद आणि चंदीगडचा समावेश आहे. याचबरोबर मोहाली, पंचकुला, जिरकपूर, खरड आणि डेराबस्सी येथेही 5 जी सेवा सुरू करण्यात आली आहे. देशात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात 5G सेवा अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी लाँच करण्यात आली आहे.

Jio Welcome Offer मिळणारपीटीआयच्या वृत्तानुसार, या सर्व शहरांमध्ये जिओच्या 5 जी सेवेचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना जिओ वेलकम ऑफर (Jio Welcome Offer) मिळणार आहे. या ऑफर अंतर्गत, सर्व ग्राहक 1 Gbps पर्यंत हायस्पीडने अनलिमिटेड डेटाचा आनंद घेऊ शकतील. कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सर्व शहरे देशातील प्रमुख पर्यटन स्थळे आणि शैक्षणिक केंद्र आहेत. अशा परिस्थितीत पर्यटक आणि विद्यार्थ्यांना हायस्पीड 5G सेवेचा लाभ मिळणार आहे.

गुजरात बनले पहिले 5G राज्यया शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्यापूर्वी रिलायन्स जिओने गुजरातमधील सर्व जिल्ह्यांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. कंपनीने आपली 5G सेवा राज्यातील सर्व 33 जिल्ह्यांमध्ये विस्तारित केली आहे. अशाप्रकारे 100 टक्के 5G सेवा मिळवणारे गुजरात हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

'एज्युकेशन फॉर ऑल'सोबत सेवा लाँचगुजरातमधील सर्व 33 जिल्ह्यांमध्ये 100 टक्के 5G सेवा सुरू करताना, कंपनीने सांगितले होते की, ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 5G सेवा प्रदान करण्यात येईल. यासोबतच कंपनीने आपला 'एज्युकेशन फॉर ऑल' हा उपक्रमही राज्यात सुरू केला. याअंतर्गत रिलायन्स फाऊंडेशन आणि जिओ मिळून गुजरातमधील 100 शाळा डिजिटल करणार आहेत.

टॅग्स :5G५जीReliance Jioरिलायन्स जिओAurangabadऔरंगाबादNashikनाशिकtechnologyतंत्रज्ञान