शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

भारत सरकारचे डिजिटल स्ट्राइक; 348 मोबाईल अ‍ॅप्स बॅन, चीनमध्ये तयार झालेल्या अ‍ॅप्सचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2022 5:31 PM

चंद्रशेखर म्हणाले, "हे अ‍ॅप्स 348 मोबाईल अ‍ॅप्लिकेशन यूजर्सची माहिती गोळा करत होते आणि अनधिकृतरित्या प्रोफायलिंगसाठी देशाबाहेर असलेल्या सर्व्हर्सपर्यंत पाठवत होते."

भारत सरकारने मोठे डिजिटल स्ट्राइक करत 300 हून अधिक मोबाईल अ‍ॅप्स ब्लॉक केले आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, भारत सरकारने चीनसह जगातील विविध देशांमध्ये तयार करण्यात आलेले जवळपास 348 मोबाईल अ‍ॅप्स नागरिकांच्या प्रोफायलिंगसाठी युजर्सची माहिती गोळा करून परदेशात पाठवत असल्याचे म्हणत, ब्लॉक केले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी भाजपचे रोडमल नागर यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.

देशाबाहेर पाठवत होते डेटा - चंद्रशेखर म्हणाले, "हे अ‍ॅप्स 348 मोबाईल अ‍ॅप्लिकेशन यूजर्सची माहिती गोळा करत होते आणि अनधिकृतरित्या प्रोफायलिंगसाठी देशाबाहेर असलेल्या सर्व्हर्सपर्यंत पाठवत होते."

ते म्हणाले, "एमएचएच्या विनंती वरून, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) असे 348 मोबाईल अ‍ॅप्स ब्लॉक केले आहेत. कारण अशा पद्धतीचे डेटा ट्रांसमिशन म्हणजे, भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि अखंडतेचे, तसेच भारताच्या आणि राज्याच्या सुरक्षेचे उल्लंघन आहे."

चीनमध्ये तयार झाले आहेत काही अ‍ॅप्स -यावेळी, हे सर्व अ‍ॅप्स चीनमध्ये तयार करण्यात आले आहेत? असे विचारले असता, चंद्रशेखर म्हणाले, "हे अ‍ॅप्स चीनसह विविध देशांत तयार करण्यात आले आहेत." यापूर्वीही भारत सरकारने अशा पद्धतीची कारवाई करत डिजिटल स्ट्राइक केले आहे.

टॅग्स :MobileमोबाइलNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतAndroidअँड्रॉईडchinaचीनParliamentसंसद