शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

मोबाइल फोनच्या उत्पादनात भारत दुसऱ्या स्थानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 4:20 AM

जगात चीननंतर मोबाइल फोनच्या निर्मितीत भारताचा दुसरा क्रमांक आहे, असे इंडियन सेल्युलर असोसिएशनने (आयसीए) दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा आणि माहिती व तंत्रज्ञानमंत्री रवि शंकर प्रसाद यांना सांगितले. ‘भारत सरकार, आयसीए आणि एफटीटीएफने केलेल्या कठोर परिश्रमांमुळे भारताने जगात सर्वात जास्त मोबाइल फोन्स (हँडसेट्स) निर्माण करणाºया देशांत दुसरे स्थान पटकावले आहे, हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे,’

नवी दिल्ली - जगात चीननंतर मोबाइल फोनच्या निर्मितीत भारताचा दुसरा क्रमांक आहे, असे इंडियन सेल्युलर असोसिएशनने (आयसीए) दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा आणि माहिती व तंत्रज्ञानमंत्री रवि शंकर प्रसाद यांना सांगितले. ‘भारत सरकार, आयसीए आणि एफटीटीएफने केलेल्या कठोर परिश्रमांमुळे भारताने जगात सर्वात जास्त मोबाइल फोन्स (हँडसेट्स) निर्माण करणाºया देशांत दुसरे स्थान पटकावले आहे, हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे,’असे आयसीएचे राष्ट्रीय अध्यक्षपंकज मोहिंद्रू यांनी २८ मार्च रोजी सिन्हा व प्रसाद यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.आयसीएने या पत्रात मार्केट रिसर्च फर्मने आयएचएस, चीनचा नॅशनल ब्युरो आॅफ स्टॅटिस्टिक्स आणि व्हिएतनाम जनरल स्टॅटिटिक्स आॅफिसकडून मिळविलेल्या माहितीचा हवाला दिला आहे. आयसीएच्या माहितीनुसार, भारतात मोबाइल फोन्सचे वार्षिक उत्पादन २०१४ मध्ये तीन दशलक्ष होते, ते २०१७ मध्ये ११ दशलक्ष गेले. २०१७ मध्ये भारताने जगात व्हिएतनामचे हँडसेट्स निर्मितीतील दुसºया क्रमांकाचे स्थान हिसकावून घेतले. फोन्स उत्पादनात वाढ झाल्यामुळे भारतात २०१७-२०१८ वर्षात डिव्हायसेसच्या आयातीत निम्म्यापेक्षा जास्त घट झाली. इलेक्ट्रॉनिक्स अँड माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत असलेल्या फास्ट ट्रॅक टास्क फोर्सने भारतात २०१९ मध्ये ५०० दशलक्ष मोबाइल हँडसेट्सच्या उत्पादनाचे लक्ष्य ठेवले आहे. या फोन्सची अंदाजे किंमत ४६ अब्ज अमेरिकन डॉलर असेल.

टॅग्स :MobileमोबाइलMarketबाजारbusinessव्यवसायIndiaभारत