शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

Airtel 5G Signal: हुर्रे! 5G नेटवर्क मिळू लागले; स्मार्टफोनवर साईनही दिसू लागले; तुम्हीही करा चेक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 16:16 IST

तुमच्या स्मार्टफोनमध्ये ५जी असेल आणि जर तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल तर तुम्हाला हे ५जी वापरता येणार आहे.

भारतात आजपासून ५जी नेटवर्कला सुरुवात झाली आहे. अनेकांच्या ५जी स्मार्टफोनवर त्याचे साईनही येऊ लागले आहे. एअरटेल कंपनीने बोलल्याप्रमाणे मुंबई, दिल्लीसह आठ महत्वाच्या शहरांमध्ये 5G Network रोल आऊटही करण्यास सुरुवात केली आहे. लोकांना सिग्नलही मिळू लागले आहेत. 

5G Launched in India: एअरटेल की रिलायन्स? कोणाचे 5G नेटवर्क पहिले सुरु होणार; मित्तलांनी अंबानींना ऐकवलेच

तुमच्या स्मार्टफोनमध्ये ५जी असेल आणि जर तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल तर तुम्हाला हे ५जी वापरता येणार आहे. यासाठी या आठ शहरांमध्येच राहणाऱ्यांना ही सेवा घेता येणार आहे. एअरटेल ग्राहकांना ५जी सेवा घेण्यासाठी एक सेटिंग बदलावी लागणार आहे. तरच तुमचे नेटवर्क व्होल्टवरून ५जीवर जाणार आहे. 

ज्यांनी आधीपासूनच हे सेटिंग केले आहे त्यांना हे नेटवर्क दिसू लागले आहे. एअरटेलने दिल्ली, वाराणसी, मुंबई, बंगळूरू, सिलिगुडी, हैदराबाद, कोलकाता आणि चेन्नईमध्ये आजपासून ५जी सेवा सुरु केली आहे. या शहरांतील तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल तर तुम्हाला मोबाईलमध्ये एक सेटिंग करावी लागणार आहे. 

5G Launched in India: 5G साठी कमीतकमी १५ हजार खर्च करावा लागणार; तरच वापरता येणार...

सेटिंगमध्ये तुम्ही कनेक्शन किंवा SIM Card & Mobile Networks वर जाऊन तुम्हाला एअरटेलचे सिमकार्ड निवडावे लागणार आहे. यामध्ये तुम्हाला नेटवर्क मोड बदलावा लागणार आहे. तिथे तुम्हाला प्रेफर्ड ५जी नेटवर्क निवडावे लागणार आहे. म्हणजे तुम्हाला 5G/4G/3G अशा नेटवर्कचा ऑप्शन दिसणार आहे. तो निवडावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला ५जी नेटवर्क मिळणार आहे. 

या पर्यायावर क्लिक केल्याने, तुम्हाला 5G सेवेचा आनंद घेता येणार नाही. परंतु तुमचे नेटवर्क नक्कीच 5G वर शिफ्ट होईल. तुम्हाला 5G इंटरनेटसाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल, परंतु या नेटवर्कवरील तुमचा अनुभव पूर्वीपेक्षा चांगला असेल. काही स्मार्टफोनवर फाईव्ह जीचा सिग्नल दिसत नाहीय, कारण ते ५जी असले तरी अपडेट नाहीत. 

 

टॅग्स :5G५जीAirtelएअरटेलReliance Jioरिलायन्स जिओ