मी विदेश दौऱ्यावर जाताना केवळ क्रिकेटबाबत रणनीती तयार करीत नाही तर त्या देशातील विविध स्थळांना भेट देण्याची इच्छाही असते, असे मत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने व्यक्त केले. ...
संघात योग्य समन्वय दिसत नाही. त्यामुळे भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांनी काळजीपूर्वक वक्तव्य करावी, असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू आणि निवड समिती अध्यक्ष संदीप पाटील यांनी आपल्या स्तंभात मांडले आहेत. ...
मेसूट ओझिलच्या सहनशक्तीचा अंत झाला आणि त्याने मौन सोडले. तसे करताना तो इतक्या टोकाची भूमिका घेईल याचा अंदाजही कुणी बांधला नव्हता. मनातली खदखद व्यक्त करताना त्याने थेट राष्ट्रीय संघाची जर्सी खुंटीला टांगली, ती कायमचीच. ...
श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेवर 199 धावांनी विजय मिळवला आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात टाकली. या सामन्यामध्ये डी' कॉकने नवीन विक्रम रचला आहे. ...
श्रीलंकेच्या संघातील एका खेळाडूवर त्यांच्या मंडळाने निलंबनाची कारवाई केली आहे. ही कारवाई मैदानातील चुकीमुळे नसून मैदानाबाहेर उधळलेल्या गुणांमुळे झाली आहे. ...