Asia Cup 2018: बांगलादेशचा डाव सावरत असल्याचे वाटत असताना पंचांच्या चुकीच्या निर्णयाने त्यांना पुन्हा बॅकफुटवर टाकले. 5 बाद 65 अशा दयनीय अवस्थेत असलेल्या बांगलादेशच्या मदतीला महमदुल्लाह धावून आला. ...
Asia Cup 2018: दुखापतग्रस्त हार्दिक पंड्याच्या जागी संघात स्थान मिळवलेल्या रवींद्र जडेजाने झोकात पुनरागमन केले. सुपर फोर गटातील बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याने चार विकेट घेतल्या. ...
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन. खेलरत्न विराट कोहली वगळता. त्याला कारणच तस आहे... ...
राष्ट्रीय पुरस्कारांची गुरूवारी घोषणा झाली आणि पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि विश्वविजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना 2018चा 'खेलरत्न' पुरस्कार जाहीर झाला ...