IND Vs PAK: भारताने रविवारी पाकिस्तानवर 9 विकेट आणि 63 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र, या पराभवामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंचे मनोबल चांगलेच खचले आहे. ...
IND Vs PAK: पाकिस्तानचा संघ अडचणीत सापडला असताना मधल्या फळीतील फलंदाज शोएब मलिक नेहमी धावून आला आहे. आशिया चषक स्पर्धेच्या सुपर फोर गटातील पहिल्याच सामन्यात त्याने संघाला अफगाणिस्तानविरुद्ध थररार विजय मिळवून दिला. ...
भारतीय संघाने 11 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पहिल्यावहिल्या ट्वेंटी-20 विश्वचषकावर नाव कोरले होते. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने अंतिम ... ...
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या विश्रांतीवर आहे. सततच्या क्रिकेटमधून त्याला विश्रांती मिळावी यासाठी आशिया संघासाठी निवडलेल्या संघात त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. ...
IND vs PAK: भारताने पुन्हा एकदा आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानला पराभवाची धुळ चारली. सुपर फोर गटाच्या लढतीत भारताने ९ गडी व ६३ चेंडू राखून पाकिस्तानचा पराभव केला. ...