या सामन्यात नर्सने शिखर धवनला बाद केल्यावर 'नागीन' स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले होते. पण वेस्ट इंडिजच्या संघामध्ये ही 'नागीन' स्टाईल कुठून आली हे तुम्हाला माहिती आहे का... ...
विराटच्या शतकांनंतरही भारताला पराभव कसा पत्करावा लागला? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या प्रश्नाचे उत्तर दिले आहे ते भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने. ...
टी-२० आणि आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडकर्त्यांनी जो संघ निवडला आहे, त्यातील सर्वात लक्षवेधी निर्णय आहे तो म्हणजे महेंद्रसिंह धोनीला टी-२० संघातून डच्चू आणि दुसरा म्हणजे रोहित शर्माला कसोटी संघात पुन्हा संधी. ...
सलामीवीर अजिंक्य रहाणे व यष्टिरक्षक इशान किशन यांच्या शतकाच्या जोरावर भारत ‘क’ने देवधर चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत ‘ब’ला २९ धावांनी पराभूत करत जेतेपद पटकावले. ...