काही दिवसांपूर्वी भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात ट्वेन्टी-२० मालिका खेळवण्यात आली होती. या मालिकेत भारताने विजय मिळवला होता. ...
विद्यार्थ्यांच्या मनातली परीक्षेची भीती दूर करण्यासाठी पंतप्रधानांकडून मार्गदर्शन ...
एका षटकातील सर्वाधिक धावांच्या विक्रमाची बरोबरीही झाल्याचे पाहायला मिळाले. ...
स्मिथने ८० धावा केल्या होत्या, तेव्हा तो ८० चेंडू खेळला होता. पण जेव्हा त्याने १३१ धावांची खेळी साकारली त्यावेळी तो १३२ चेंडू खेळला होता. ...
भारताच्या एका फलंदाजाकडून विराटला धोका असल्याचे म्हटले जात आहे. कारण तो भारताचा फलंदाज हा दुसऱ्या स्थानावरच आहे. ...
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रिषभ पंत जायबंदी झाला, त्यानंतर तो भारतीय संघाला दिसला नाही. ...
दुसऱ्या सामन्यात सलामीवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाला आणि तिसऱ्या सामन्यात त्याला खेळता आले नाही. पण आता तर भारताचा स्टार गोलंदाज जायबंदी झाल्याचे म्हटले जात आहे. ...
विराटवर आता भारतातीलच नाही तर प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूही स्तुतीसुमनांचा वर्षाव करताना दिसत आहेत. ...