शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

ऐन उन्हाच्या कडाक्यात सोलापुरात पाच दिवसाआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 3:05 PM

टंचाई : वेळेवर पाणी न सोडल्याचा परिणाम

ठळक मुद्देऔज बंधारा कोरडा पडल्यानंतर आता टाकळी जॅकवेलमधील पाण्याची पातळी २ फूट ९ इंच इतकी आहेउजनी धरणातून वेळेवर पाणी सोडण्याचे प्रयत्न न झाल्याने शहरावरील नागरिकांवर जलसंकट ओढवले आहे. 

सोलापूर : औज बंधारा कोरडा पडल्यानंतर आता टाकळी जॅकवेलमधील पाण्याची पातळी २ फूट ९ इंच इतकी आहे. या कारणास्तव मंगळवारपासून शहरात पाच दिवसाआड पाणी येणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जाहीर केले आहे.  उजनी धरणातून वेळेवर पाणी सोडण्याचे प्रयत्न न झाल्याने शहरावरील नागरिकांवर जलसंकट ओढवले आहे. 

दोन आठवड्यांपूर्वी औज बंधारा कोरडा पडला होता. उजनी धरणातून भीमा नदीत १५ मार्चपर्यंत पाणी सोडावे, अशी मागणी महापालिकेने जलसंपदा विभागाकडे केली होती. परंतु, उजनी धरणातून कालव्यांसाठी पाणी सोडण्यात आले होते. हे आवर्तन पूर्ण होईपर्यंत भीमा नदीत पाणी सोडता येणार नाही, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले. 

हे पाणी औज बंधाºयात पोहोचण्यास सहा ते सात दिवसांचा कालावधी लागणार आहे. टाकळी येथील पाण्याचा उपसा कमी होणार असल्याची बाब विचारात घेऊन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरात पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.  औज बंधाºयात पाणी येईपर्यंत शहरात पाच दिवसाआड पाणी येईल, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाWaterपाणीdroughtदुष्काळwater shortageपाणीटंचाई