शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

उजनी धरणातून भिमेत पाणी सोडले;  शेवरे बंधाºयात पोहचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 10:51 IST

भीमानगर : उजनी धरणातून सोलापूर शहराला पिण्यासाठी भीमा नदीत बुधवारी सकाळी ८ वाजता सात दरवाजातून सोडलेले पाणी गुरुवारी सायंकाळी ...

ठळक मुद्देसोलापूरला पाणी पोहोचण्यासाठी सात दिवस लागणार ६१५० क्युसेकचा विसर्ग उजनीतून भीमानदीत होत आहेशहराला पाणीपुरवठा करणाºया औज बंधाºयाची पाणीपातळी शून्यावर

भीमानगर : उजनी धरणातूनसोलापूर शहराला पिण्यासाठी भीमा नदीत बुधवारी सकाळी ८ वाजता सात दरवाजातून सोडलेले पाणी गुरुवारी सायंकाळी ८ वाजता शेवरे व नरसिंहपूर या बंधाºयांपर्यंत पोहोचले असून शुक्रवारी दिवसभरात बेंबळे व वाफेगाव या दोन गावांना जोडणाºया बंधाºयात पोहोचेल.

अजूनही सहा ते सात दिवस सोलापूरलापाणी पोहोचण्यासाठी कालावधी लागणार आहे. बुधवारी सकाळी १,६०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. सकाळी १० वाजता वाढ करून ३,५५० क्युसेक केले तर दुपारी पुन्हा वाढ करून १२ वाजता ४५५० क्युसेक सोडले. ४,५५० क्युसेक नदीला पाणी सोडले आहे तर वीजनिर्मितीसाठी १,६०० असे एकूण ६१५० क्युसेकचा विसर्ग उजनीतून भीमानदीत होत आहे.

सध्याला सोलापूर जिल्ह्यात पावसाच्या कमतरतेमुळे जनावरांना चाºयासाठी व पिण्यासाठी पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाºया औज बंधाºयाची पाणीपातळी शून्यावर गेली आहे, तर टाकळीतही पाणीसाठा अल्पच आहे. त्यामुळे सोलापूरला पाण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यातच आॅक्टोबर हिट खूप जाणवू लागला आहे. आता कालव्याला पण पाणी सोडावे, अशी शेतकºयातून मागणी होत आहे.

  • - एकूण पाणीपातळी ४९६.४५५ मीटर
  • - एकूण पाणीसाठा ३१९५.९६ दलघमी
  • - उपयुक्त पाणीसाठा १३९३.१५ दलघमी
  • - टक्केवारी ९१.८२ टक्के
  • - एकूण टीएमसी ११२.८५
  • - उपयुक्त टीएमसी ४९.१९
  • - भीमानदी ४५५० क्युसेक
  • - वीजनिर्मिती १६०० क्युसेक
टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणWaterपाणीSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका